जाहिरात
Home >> Bollywood >> Star Interview >> Star Interview : Kai Po Che Team

ही मैत्री आयुष्यभराची...

दिव्य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 10:03AM IST
 
 

 

‘काय पो छे’ सिनेमातील कलावंत अमित साध, राजकुमार यादव आणि सुशांतसिंग राजपूत यांचे असे म्हणणे आहे की, ‘सिनेमाच्या सेटवर जी मैत्री झाली आहे ती आयुष्यभर कायम राहणार आहे.’
अनुपमा चोप्रा यांच्या ‘द फ्रंट रो’ या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. नवीन कलावंत असल्याने त्यांच्यामध्ये जेलसी किंवा असुरक्षितता आहे काय? असे जेव्हा अनुपमाने विचारले तेव्हा अमित म्हणाला, ‘नाही, आम्ही या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान खूप चांगले मित्र बनलो आहोत आणि आयुष्यभर चांगले मित्र राहणार आहोत.’
दिग्दर्शक अभिषेक कपूर म्हणाले की, ‘बॉलिवूडमध्ये मैत्री किती दिवस टिकते यावर काहीच सांगता येणार नाही, परंतु या तिघांची बाँडिंग पाहून ते आधीपासूनच एकमेकांना ओळखतच नाहीत, यावर विश्वास बसत नाही.’ ही मैत्री खरंच आयुष्यभर कायम राहावी, हीच अपेक्षा.
 

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 10

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment