बॉलिवूडचा आगामी 'कोई पो छे' हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. हा सिनेमा चेतन भगत यांच्या प्रसिद्ध 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चेतन भगत आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी नुकतीच आमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली.
तरुणाईला डोळ्यांसमोर ठेऊन हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. यामध्ये राजकुमार यादव, अमित साध, सुशांत सिंग राजपुत आणि अमृता पुरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या मुलाखतीत चेतन आनंद आणि अभिषेक कपूर यांनी कोणकोणत्या विषयांवर गप्पा मारल्या.