जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri >> Complicated Accident On Goa Mumbai Highway Near Ratnagiri

रत्नागिरीजवळ झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार

प्रतिनिधी | Jan 02, 2012, 03:53AM IST
 
 


रत्नागिरी: गोवा- मुंबई हायवेवर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर झाडावर आदळून नंतर चार गाड्यांना चिरडत झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना रविवारी घडली. हा अपघात हातखंबा- निवळी रस्त्यावर घडला. ठार झालेल्या पाचपैकी दोघांची ओळख पटली आहे.

कृष्णा अनंत केदारे (60) आणि संतोष गोपाळ शिंदे (44) अशी दोन मृतांची नावे आहेत. तर अन्य तिघांची नावे कळू शकले नाहीत.याशिवाय पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. जखमी झालेले हे सुझलॉन कंपनीचे कर्मचारी असून ते पाटणमार्ग मालेश्वर- गणपतीपुळे यात्रेसाठी जात होते.

या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला असून रात्री उशिरा वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
6 + 9

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment