जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai >> Plastic Carry Bag Ban In Maharashtra

पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या कॅरी बॅगवर बंदी?, मुख्यमंत्र्यांचे संकेत

दिव्य मराठी वेब टीम | Jun 05, 2012, 18:38PM IST
 
 


मुंबई: राज्यात लवकरच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दिली. जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असेही चव्हान यांनी सांगितले.

प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. प्लास्टिक नष्ट होत नसल्यामुळे नद्या, नाले तुंबतात. सर्वत्र रोगराई पसरत आहे. त्यामुळे राज्यात प्लास्टिक पिशव्या बंद करण्‍याचा मुद्दा विचाराधीन असून लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
10 + 10

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment