देव-देवतांचे दर्शन घेतल्यामुळे आपल्या पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळते असे म्हटले जाते. पुण्य प्राप्त करण्यासाठी, मनःशांती मिळवण्यासाठी लोक मंदिरात जातात. मंदिरात देवाचे दर्शन घेताना अनेक प्रकारे नियम तयार करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक नियम म्हणजे देवाचे दर्शन घेताना पायात चप्पल घालू नये. अनवानी पायाने देवाचे दर्शन घ्यावे.
यामागे नेमके काय कारण आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...