शिव पुराणानुसार महादेवाने या सृष्टीची निर्मिती ब्रम्हदेवाकडून केली आहे. त्यामुळे प्रत्येक युगात मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवाची आराधना करणे सर्वश्रेष्ठ सांगितले गेले आहे. महादेवाचे प्रतिक असलेला रुद्राक्ष मनुष्याने धारण केला तरी त्याचे सर्व दु:ख दूर होतात.