हिंदू धर्मामध्ये कोणत्याही स्त्रीचा सन्मान आणि सेवा हे महत्वाचे जीवन मूल्य मानले जाते. धर्म परंपरेमध्ये देवीचे विविध रूपे सांगितले गेले आहेत. आई, बहिण पत्नी अशा वेगवेगळ्या रुपामध्ये स्त्रियांचे आपल्याशी नाते जोडे गेलेले असते.
विशेषतः गृहस्थीचे केंद्रच स्त्रीला मानले गेले आहे. देवी-देवतांचे स्मरण करताना राधा-कृष्ण, सीता-राम याप्रमाणे पहिल्यांदा देवीचे नाव येते. यावरून स्त्रियांना पुरुषांच्या जीवनात किती महत्व आहे हे दिसून येते.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले दोन सूत्र प्रत्येक मनुष्याने अंगीकारणे महत्वाचे ठरते. या सुत्रांमुळे स्त्री आणि घराचे नुकसान आपण टाळू शकतो.
पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, ते दोन महत्वाचे सूत्र...