आयुष्याचे दोन पैलू आहेत सुख आणि दुःख. एखादा व्यक्ती सुखी राहतो किंवा दुःखी. मनुष्याचे संपूर्ण आयुष्य या दोन अवस्थांमध्ये सुरु असते.जर एखादा मनुष्य दुःखी असेल तर, त्याला कोणत्या व्यक्तींकडून सुख प्राप्त होऊ शकते. या प्रश्नाचे उत्तर आचार्य चाणक्यांनी दिले आहे.