जाहिरात
Home >> Sports >> Other Sports >> Yuvraj Singh Talk On 3rd Odi

पाकविरुद्धचा शेवटचा वनडे जिंकला नसता तर प्रेक्षकांचे जोडे पडले असते!

दिव्य मराठी वेब टीम | Jan 08, 2013, 12:23PM IST
 
 

 नवी दिल्ली- पाकविरुद्धचा शेवटचा वनडे जिंकला नसता तर प्रेक्षकांचे जोडे खावे लागले असते, अशी टिप्पणी भारताचा स्टार फलंदाज युवराजसिंग याने केली. युवराज सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने हे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे 'प्लगर्स' या ऑस्ट्रेलियन चप्पलच्या ब्रँड लाँचिंगवेळी तो बोलत होता. 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 7

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment