जाहिरात
Home >> Mukt Vyaspith >> Mirachi Vilas Phutane

मिरची: कोण म्हणतंय पत्रकारिता मरणपंथाला लागली

विलास फुटाणे | Jan 06, 2013, 05:23AM IST
 
 


कोण म्हणतंय पत्रकारिता  
मरणपंथाला लागली  
असे म्हणणा-यांचीच बुद्धी  
शरणपंथाला लागली!  
जोपर्यंत वर्तमान आहे  
तोपर्यंत वर्तमानपत्रे आहेत  
बुडू म्हणणारेच बघा
भागुबाई भित्रे आहेत !!
नारद होता आमचा  
पहिला पत्रकार  
दर्पणकाराला अजून  
विसरला नाही इतिहासकार !!!

 

वाचकांचे विचार
 
 
Code:
6 + 9

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment