Home >> Mukt Vyaspith >> Mirachi Vilas Phutane
मिरची: कोण म्हणतंय पत्रकारिता मरणपंथाला लागली
विलास फुटाणे | Jan 06, 2013, 05:23AM IST

कोण म्हणतंय पत्रकारिता
मरणपंथाला लागली
असे म्हणणा-यांचीच बुद्धी
शरणपंथाला लागली!
जोपर्यंत वर्तमान आहे
तोपर्यंत वर्तमानपत्रे आहेत
बुडू म्हणणारेच बघा
भागुबाई भित्रे आहेत !!
नारद होता आमचा
पहिला पत्रकार
दर्पणकाराला अजून
विसरला नाही इतिहासकार !!!
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





