जाहिरात
Home >> Bollywood >> Movie Review
चित्रपट परीक्षण


याप्रकारच्या लो-बजेट, एकही मोठा चेहरा नसलेल्या सिनेमात एखादा असा नवा चेहरा असतो, ज्याला बघून प्रेक्षकांच्या...


जर आपल्या डोळ्यासमोर स्क्रिनवर कोणताही सिनेमा सुरु नसेल तर आपण कशाची समीक्षा करणार आहोत ? खरे पाहता, अशावेळी...

'ये जवानी है दिवानी' सिनेरसिकांसाठी मस्त ट्रीट

सिनेमाच्या सुरुवातीच्या पहिल्या तासातच आपल्या लक्षात येतं की, हा सिनेमा 1995 साली रिलीज झालेल्या 'दिलवाले...

'इश्क इन पॅरिस' - एक अपूर्ण प्रेमकथा

एक हीरो आणि एक हिरोईन, दोघेही एकमेकांसाठी अनोळखी, त्यांना एकमेकांत रुचीसुद्धा नाहीये. तरीदेखील हे दोघेही...
 

'औरंगजेब' एक रंजक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कहाणी

हा सिनेमा भारतातील संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारित आहे. आई प्रेमळ आहे तर वडील शिस्तप्रिय. समाजाने लादलेल्या...

'द ग्रेट गेट्सबी' - उत्कृष्ट कलाकृती

ही तुलना कदाचित विचित्र वाटू शकते. मात्र 'द ग्रेट गेट्सबी' अमेरिकेसाठी तेच आहेत, जे भारतीयांसाठी देवदास आहे....
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 15, 04:27
     
    या सिनेमातील तीन मुख्य व्यक्तिरेखांचा सामना पहिल्यांदाच अक्राळ-विक्राळ चेह-यांच्या इसमांबरोबर होतो. हे इसम जणू नशेत असल्याप्रमाणे डोलत चालतात, त्यांच्या चेह-यातून रक्त निघत आहे. अशा लोकांना बघून ते तिघेही अचंबित होतात. आता या विचित्र लोकांना सूर्याच्या किरणांपासून त्रास होत नाहीये म्हटल्यावर हे तिघे नक्कीच व्हॅम्पायर्स नाहीयेत. हं पण सिनेमाच्या सुरुवातीच्याच दृश्यात...
     

  • May 4, 04:24
     
    हा सिनेमा बघताना आपल्या लक्षात येत की, आपण भुरट्या शायरांच्या मैफिलीत आलोय. या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा एक शायर असून आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. सिनेमात जबरदस्त डायलॉगबाजी आहे. त्यामुळे या सिनेमा 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई' या सिनेमाचा एक उत्कृष्ट संस्करण म्हणता येणार नाही. या सिनेमात इतकी डायलॉगबाजी आहे की, शेवटचा श्वास घेणारी व्यक्ति (मनोज...
     

  • May 3, 06:04
     
    माझ्या मते, अलाहाबादमधील सगळ्या लोकांना कुठे ना कुठे अमिताभ बच्चन आपल्याच घरातील एक व्यक्ती आहे, असं वाटतं असावं. अनुराग कश्यपच्या सिनेमातील प्रमुख व्यक्तिरेखासुद्धा असाच विचार करत असते. एका पिढीपूर्वी शत्रुघ्न सिन्हांबद्दलही लोकांची हीच भावना होती. कदाचित हे स्वाभाविकच असावं. कारण स्क्रिनवर वारंवार बघितल्या गेलेल्या चेह-यांबरोबर प्रेक्षकांचे एक अनोखे नाते तयार होत...
     

  • April 26, 04:42
     
    हा सिनेमात अल्कोहोलच्या वाईट सवयीमुळे उद्भवणा-या धोक्याबद्दल सांगितले गेले आहे. उदाहरणार्थ म्युझिकल करिअर संपुष्टात आल्यानंतर आवाज बंद होणे, वैगेरे... यातून हा धडा मिळतो की, दुःख पचवण्यासाठी दारुच्या आहारी जायला नको कारण यामुळे अडचणी कमी होत नाहीत, तर त्यात भरच पडत असते. दारुच्या आहारी गेल्यामुळे फक्त कौटुंबिक जीवनच उद्धवस्त होत नाही, तर आत्मविश्वासही डगमळतो. खरं तर...
     

  • April 26, 04:28
     
    या सिनेमातील डायनचे डायना आहे. दोन मुलांचे वडिल (पवन मल्होत्रा) असलेल्या व्यक्तिचा या डायनवर जीत जडतो. प्रत्यक्षात या वडिलांचे वागणे हे अनुचित असून यापासून त्यांनी स्वतःचा बचाव करायला पाहिजे होता. मात्र सगळ्या सुपरनॅचरल सिनेमांची सुरुवात बेजाबाबदार नास्तिकांपासून होते, ज्यांना लवकरच दुस-या जगातील वास्तव कळत. या वडिलांचा मुलगा मोठा होऊन प्रसिद्ध जादूगार बनतो. निश्चितच या...
     

  • April 13, 03:13
     
    फक्त अ‍ॅक्शन आणि अ‍ॅक्शनच बघायची असेल, तर प्रेक्षक सिनेमा का बघतील, त्याऐवजी ते मार्शल आर्टला पसंती देतील. जेव्हा आपण दोन तासांहून अधिक काळ या सिनेमात फक्त मारधाड, हवेत उडणा-या मनुष्यांचे नॉनस्टॉप सीन्स, ओडरणे झेलत असतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की, प्रत्यक्षात हा सिनेमा एक कंटाळवाणा मोर्टल कॉम्बॅट व्हिडिओ गेम आहे, अशा गेममध्ये कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन काहीही करता...
     

  • April 12, 06:02
     
    रावणलीला एक उत्कृष्ट सादरीकरण आहे. यामध्ये सिनेमातील हीरो दिग्दर्शक आणि रावण या दोन्ही भूमिका साकारतो. रंगमंच आणि वेशभूषा दोन्ही भव्य दिसतं. जर आमिर रजा हुसैन यांच्या 'द लीजेंड ऑफ राम' या कलाकृतीला वगळले  भारतात ब्रॉडवे आणि वेस्ट अँड या प्रकारच्या मुख्यधारेच्या भव्य रंगमंचाची परंपरा नसल्याचे खेदाने म्हणावे लागेल.  मात्र जेव्हा आपण सिनेमात नाटक बघतो, तेव्हा आपण...
     

  • April 8, 03:07
     
    80 च्‍या दशकात फारूक शेख, दिप्‍ती नवल, राकेश बेदी आणि रवी वासवानी यांच्‍या जबरदस्‍त अभिनयामुळे गाजलेला चित्रपट 'चष्‍मेबद्दूर' आजही रसिकांच्‍या मनात घर करून आहे. मात्र, अविश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर 'कथा' आणि 'स्पर्श' यासारख्या अप्रतिम चित्रपटाच्या दिग्दर्शिका सई परांजपे ज्यांनी १९८१ साली ओरीजनल 'चश्मेबद्दूर' बनवला होता. मागील...
     

  • March 30, 10:55
     
    हा सिनेमा 1980 च्या दशकात रिलीज झालेल्या 'हिम्मतवाला' या सिनेमावर आधारित नसून ऐंशीच्या दशकातील काळ या सिनेमात उभा करण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमाला विचित्र पीरिएड फिल्म म्हटले जाऊ शकते. अधिकाधिक रिमेक्स सिनेमांमध्ये उदाहरणार्थ, फरहान अख्तरचा 'डॉन', करण मल्होत्राचा 'अग्निपथ', इतकेच कशाला राम गोपाल वर्माचा 'आग', अशा सिनेमांमध्ये दिग्दर्शकाने मुळ कथा आणि...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

जियाचा शेवटचा रॅम्पवॉक
बि‍किनीच्या प्रचारासाठी तिने उतरवले  चक्क कपडे!
विचित्र अपघात
IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती