
आमिर खानचा टेलिव्हिजन शो 'सत्यमेव जयते'च्या दुस-या भागात बालकांच्या लैंगिक शोषणाच्या मुद्यावर चर्चा करण्यात...
आमिर खानने त्याचा टेलिव्हिजन शो 'सत्यमेव जयते'च्या दुस-या भागाच्या माध्यमातून देशाला ते कटू सत्य सांगितले, जे...
ग्लॅमर विश्वातील लोक त्यांच्या बोल्ड आणि बिनधास्त जीवनशैलीसाठी ओळखले जातात. मग ते मॉडेल असतील किंवा छोट्या...
मनोरंजन जगतात अन्नू कपूर यांचा प्रवास मोठा आहे. एका चांगल्या अभिनेत्याबरोबरच ते एक अँकरदेखील आहेत....
‘संजीवनी’ या मालिकेमधील रिद्धिमा गुप्ता आणि ‘प्यार की ये एक कहानी’मधील पियाची भूमिका साकारणा-या सुकीर्ती कांडपालला रिअॅलिटी शोची आवड आहे. तिच्या मते कलावंतांना लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोमधून चाहत्यांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण होते. मला शोमध्ये जाण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच जाईल, असे सुकीर्ती सांगते.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा पहिला टेलिव्हिजन कार्यक्रम 'सत्यमेव जयते' नुकताच छोट्या पडद्यावर दाखल झाला. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागाचा बघता बघता लोकांवर चांगलाच प्रभाव पडलेला दिसतोय. पहिलाच भाग प्रसारित झाल्यानंतर स्त्री भ्रूण हत्येसारख्या गंभीर विषयावर आपले मत मांडण्यासाठी तब्बल एक लाख लोकांनी आमिरला फोन केले आहेत. शिवाय याच मुद्यावर बोलण्यासाठी राजस्थानचे...
'झलक दिखला जा' हा सेलिब्रिटींचा डान्स रिएलिटी शो लवकरच नव्या जोमात छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. 'झलक दिखला जा'चं यंदाचं हे पाचवं पर्व असणारेय. या पर्वातही परीक्षक म्हणून डान्सिंग दिवा माधुरी दीक्षित आपली जादू दाखवणार आहे. या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वातही माधुरीने चारचाँद लावले होते. आता पाचवे पर्वही माधुरी तेवढ्याच जोषात आपल्या खास स्टाईलने प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन...
सुपरस्टार आमिर खानचा पहिला टेलिव्हिजन कार्यक्रम 'सत्यमेव जयते' रविवारपासून छोट्या पडद्यावर दाखल झाला. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात आमिरने स्त्री भ्रूण हत्येसारख्या गंभीर विषयावर भाष्य केले. या कार्यक्रमाविषयी रविवारी पत्रकारांशी बोलतांना आमिरने सांगितले की, माझ्या आईने हा कार्यक्रम पुण्यात पाहिला. तिला कार्यक्रम खूप आवडला असल्याचे तिने स्वतः फोन करुन मला कळवले....
छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतील मानवच्या भूमिकेने घराघरात पोहचलेला सुशांत सिंग राजपूत आता लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. चेतन भगतच्या प्रसिद्ध ' थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' या कादंबरीवर बनत असलेल्या 'काई पो छे'या चित्रपटाद्वारे सुशांत मोठ्या पडद्यावरची इनिंग सुरु करणार आहे. रॉकऑन फेम अभिषेक कपूर हा सिनेमा दिग्दर्शित करत असून सुशांतसह या चित्रपटात...
आमिर खानचा टीव्ही शो 'सत्यमेव जयते' लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. या कार्यक्रमासाठी आमिर खानने तब्बल तीन कोटींचे मानधन घेतले आहे. एवढे मानधन घेऊन आमिरने बिग बी अमिताभ बच्चन यांना मागे टाकले आहे. अमिताभ यांना त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमासाठी दोन कोटी रुपये मिळाले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, आमिरच्या टीव्ही शोचा बजेट खूप जास्त आहे. त्यामुळे आमिर जर एवढे...
मुंबई - छोट्या पडद्यावरच्या झी मराठी वाहिनीवर गेले तीन महिने रंगलेल्या 'सारेगमप' स्पर्धेच्या लखलखत्या तारांकित पर्वाच्या विजेत्याच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली. मुंबईमध्ये पार पडलेल्या सारेगमपच्या महाअंतिम फेरीचा विजेता ठरला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रशांत दामले. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडलेल्या अंतिम फेरीत प्रशांतने बाजी मारली....
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि सूत्रधार श्वेता साळवे हिला लग्नाची घाई झाली आहे. ती लवकरच लग्न करून स्थायिक होण्याच्या विचारात आहे. तिने हरमित सेठीसोबत साखरपुडा केला आहे आणि लवकरच लग्न करून गोव्याला जाणार आहे. लग्नासाठी मी खूप आतुर झाले आहे. आता जास्त वेळ थांबणे कठीण झालेय, असे श्वेता म्हणाली. यापूर्वी श्वेता रॉडनी बारनेससोबत डेटिंग करत होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा...
आमीर खानची पत्नी किरण राव सध्या खूपच वैतागलेली आहे. तिच्या या वैतागण्याला कारण ठरला आहे खूद्द आमीर खान. ३८ वर्षीय किरणच्या मते, आमीरच्या आगामी सत्यमेव जयते या कार्यक्रमामुळे तिचे जगणे कठीण होऊन बसले आहे. कारण आमीरच्या या शोचे संपूर्ण काम किरणच्या घरीच रात्रंदिवस सुरु आहे. किरणने सांगितले की, आमीर आणि त्याच्या कार्यक्रमाची टीम दिवस रात्र माझ्याच घरी आहे. त्यामुळे आता कधी एकदा...