
परदेशातून स्वस्तात सोने आणणा-यांना सरकारने मोठा झटका दिला आहे. सहा महिने परदेशात राहून परतणा-या...
मुंबई: ऊर्जा क्षेत्राचा खुंटलेला विकास आणि विद्युत उपकरणांच्या वाढलेल्या आयातीचा देशाच्या विद्युत सामग्री...
नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेतील मंदावलेली मागणी आणि गुंतवणुकीत झालेली घट याचा मोठा फटका देशातील उद्योग...
नवी दिल्ली - वित्त व्यवसायात प्रवेश करण्यासाठी नियामक मान्यता मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने दीर्घकालीन गुंतवणूक धोरणाचा भाग म्हणून एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅँक आणि अॅक्सिस बॅँक या सारख्या काही बड्या समभागांची खरेदी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने एकूण सहा बॅँकांच्या समभागांची खरेदी केली असून...
नवी दिल्ली - बँकेत खाते उघडणे, विमा पॉलिसी घेणे किंवा डी मॅट अकाउंट उघडण्यासाठी ओळख व रहिवासी पुराव्यासह अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. मात्र, जर तुमचे यापूर्वी एखाद्या बँकेत खाते असेल तर वारंवार कागदपत्रे जमा करण्यापासून तुमची लवकरच सुटका होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी जाहीर केलेली सेंट्रल...
नवी दिल्ली- सराफ व बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिल्याचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत चर्चा करताना सांगितले. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीवरील प्रस्तावित एक टक्के टीडीएस वाढ रद्द केली आहे. तर, अर्थसंकल्पात वाढ केलेल्या सोन्या-चांदीचे उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) मागे घेतल्याची माहिती मुखर्जी यांनी लोकसभेत दिली. अर्थसंकल्पात दोन लाखांच्यावर रोख सोने-चांदी...
भारतीय नागरिकांना आरोग्यविषयक सेवा पुरवण्याचे काम आजपर्यंत प्रामुख्याने सरकारी यंत्रणेवरच अवलंबून होते. काही प्रमुख शहरांत खासगी रुग्णालये आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची केंद्रे उपलब्ध होती. आता महानगरे आणि देशभरातील शहरे प्रचंड वेगाने वाढत आहेत. साहजिकच या वाढत्या शहरीकरणातील आरोग्य सेवा पुरवण्यासाठी खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत. आरोग्य सेवा...
नवी दिल्ली - कृष्णा-गोदावरी खो-यातील तेलपट्ट्यामधून गॅस उत्पादन कमी झाल्याने तेल मंत्रालयाने रिलायन्स इंडस्ट्रीजवर 6500 कोटींचा दंड ठोठावला आहे. सरकारने रिलायन्सला नोटीस पाठवून दंड भरण्याचा इशारा दिला आहे. तेल मंत्रालयाने बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजला पाठवलेल्या नोटीसमध्ये रिलायन्सने उत्पादन शेअरिंग करार समाप्त करण्याविषयी भाष्य करण्यात आले आहे. मात्र, भौगोलिक आणि...
मुंबई - तीव्र स्पर्धा आणि इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे देशातील विमान कंपन्यांच्या नफ्यावर ताण आला आहे. परिणामी 31 मार्च 2012 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात देशातील विमान कंपन्यांना एकत्रित 10 हजार कोटी तोटा होण्याचा अंदाज नागरी हवाई वाहतूकमंत्री अजित सिंग यांनी व्यक्त केला. इंडिगो ही देशांतर्गत विमान कंपनी वगळता सर्व विमान कंपन्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे अजितसिंग...
नवी दिल्ली - बीएसएनएलने वेगवान इंटरनेट सुविधा देणारी 4-जी सेवा सुरू केल्याची माहिती दूरसंचार राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी लोकसभेत दिली. 4-जी सेवा सुरू करणारी बीएसएनएल ही पहिली सरकारी कंपनी ठरली आहे. देशात सध्या भारती एअरटेल आणि बीएसएनएल यांची 4-जी सेवा सुरू आहे. या क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्यांना मागे टाकत बीएसएनएलने ही सेवा देण्यात बाजी मारली आहे.बीएसएनएलने आंध्र प्रदेश,...
नवी दिल्ली - मुंबई, बंगळुरू, जयपूर, गोवा, मनाली, म्हैसूर आणि नवी दिल्लीसह देशातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणच्या हॉटेल रूमच्या भाड्यात 2010 च्या तुलनेत 2011 मध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. देशातील पर्यटकांनी रुपयाची दयनीय अवस्था लक्षात घेऊन देशांतर्गत पर्यटनास पसंती दिल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट्र झाले आहे. नुकत्याच जाहीर जालेल्या हॉटेल प्राइस इंडेक्सच्या सर्वेक्षणातून या बाबी...
नवी दिल्ली । देशाच्या निर्यातीमध्ये लक्षणीय 21 टक्क्यांनी वाढ होऊन ती निर्धारित 300 अब्ज डॉलरचे लक्ष्य पार करून 303.7 अब्ज डॉलरवर गेली आहे. परंतु त्याच्याच जोडीला आयातही 32.1 टक्क्यांनी वाढून ती 488.6 अब्ज डॉलरवर गेली आहे. परिणामी व्यापार तूट विक्रमी कळस गाठत 184.9 अब्ज डॉलरवर गेली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. मार्च महिन्यात निर्यात 5.71...