जाहिरात
 
विशेष लेख

दिल्लीच्या रायसीना टेकडीवर उभारण्यात आलेल्या भव्य प्रासादतुल्य राष्ट्रपती भवनाच्या दिव्य आसनावर येत्या 25...

सर्व शाळांच्या इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा संपल्या आणि निकालही जाहीर झाले आहेत. आता जून महिन्यापासून...

इस्रायलच्या शेतीतून घ्यावयाचा बोध

इस्रायल आणि भारत या दोन देशांची तुलना केली तर भौगोलिक आकारापासून कमालीची भिन्नता स्पष्ट होते. जेमतेम 80 लाख...

काँग्रेसला गरज आत्मपरीक्षणाची

नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशच्या जनतेने भरघोस मतदान केले....
 

राजीनामा नाट्याची काँग्रेसी चाल

राजकीय आघाडी होण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्यासाठी सोनिया गांधी 2004 च्या प्रारंभी रामविलास पासवान यांच्या घरी...

संघटनात्मक कृतीतून मार्गदर्शन हवे

‘डाव्यांची अधिवेशने : पुन्हा जुनाच सूर’ या शीर्षकाखाली कॉ. भीमराव बनसोड यांचा लेख ‘दिव्य मराठी’त वाचला. (19...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 14, 12:45
     
    ब्रिटन आणि बहुतांश विकसित देश मंदीच्या तडाख्यात सापडलेले असताना लंडनच्या सेंट जॉन वूड या उच्चभ्रू वस्तीमधील महागड्या दुकानांच्या खरेदीत खंड पडलेला नाही. त्याचे कारण मात्र फार वेगळे आहे, कारण असे आहे की आशियाई आणि अरब देशांतील राजकीय अस्थिरतेमुळे तेथील अतिश्रीमंत लंडनमध्ये राहायला येत आहेत. तेथील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये घरे खरेदी करत आहेत. लंडनमध्ये हे खरे तर पूर्वापार...
     

  • May 14, 12:43
     
    ब्रिटिश राजवटीच्या काळात भारताने परंपरावादी इंग्लंडकडून वस्तुसंग्रहालये उभारण्याची संकल्पनाही स्वीकारली. त्यातूनच पुढे संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी वस्तुसंग्रहालये गेली. जागतिक वस्तुसंग्रहालयांच्या इतिहासात डोकावून पाहिले तर असे दिसेल की काळानुरूप बदल हे इंग्लंडपेक्षा अमेरिकेतील वस्तुसंग्रहालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाले. त्या अनुषंगाने अमेरिकेतील...
     

  • May 14, 12:42
     
    महाराष्ट्र राज्य गेल्या आठ वर्षांपासून पुरेशा विजेअभावी होरपळत आहे. राज्य सरकार गरजेएवढी वीजनिर्मिती करू शकले नाही. महागडी वीज घेऊनही घराघरात आठ, आठ तास अंधार असतो. अनेक उद्योगांची उत्पादनक्षमता घटली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे विजेअभावी राज्याच्या विकासाचा दरही मंदावला आहे. अशा स्थितीत पारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसोबतच अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करण्याकडे राज्य...
     

  • May 14, 12:40
     
    कृषिमंत्री शरद पवार यांनीही अशी श्वेतपत्रिका काढणे आवश्यकच असल्याचे मत व्यक्त केले आहे. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालाच्या आकडेवारीवरून 10 वर्षांत सिंचन क्षमतेत फक्त 0-1 टक्केच वाढ झाली असे विधान केले आहे. ती आकडेवारी पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे. ज्या शासकीय यंत्रणेने ही आकडेवारी प्रसिद्ध केली त्यांनी त्याच्या समर्थनार्थ खुलासा करणे आवश्यक...
     

  • May 14, 12:21
     
    वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर हाच सर्वांना केंद्रबिंदू वाटत असतो, पण वास्तवात तसे नसते. डॉक्टर रुग्णाला वॉर्डमध्ये तपासून सूचना लिहून निघून जातात. त्यानंतर त्या रुग्णाची पूर्ण जबाबदारी वॉर्डमधील स्टाफवर असते. वॉर्डमध्ये यमराजाला रोखण्यासाठी जणू हा स्टाफ सिक्युरिटी गार्डचेच कार्य करत असतो. वैद्यकीय क्षेत्रात एवढे अढळ स्थान प्राप्त झालेल्या नर्सिंग क्षेत्रात...
     

  • May 14, 12:19
     
    स्वातंत्र्योत्तर मराठी कथांना समृद्ध कथा म्हणून गौरवले जाते. आशय-अभिव्यक्तीच्या दृष्टीने या कथेला नवी परिमाणे लाभलेली आहेत. यात पुरुष कथाकारांचे जेवढे योगदान आहे, तेवढा स्त्री कथाकारांचाही महत्त्वाचा वाटा ठरतो. स्त्रियांनी कथालेखनास जरी उशिरा सुरुवात केली तरी त्यांचे लेखन वैविध्यपूर्ण आहे. स्त्रियांनी वेगवेगळे विषय हाताळून जे पाहिले, साहिले आणि अनुभवले, त्यातील दु:ख...
     

  • May 13, 09:04
     
    प्रश्न : अलीकडच्या काळात आपल्याला पक्षात दुर्लक्षित केले आहे असे बोलले जाते. गोपीनाथ मुंडेंची आजची स्थिती काय आहे?उत्तर : मी गेली अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. जेव्हापासून मी राजकारणाला सुरुवात केली तेव्हापासून मी येथील मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. कार्यकर्ते आणि जनतेची कामे, त्यांच्या हक्कांसाठी झगडणे आदी माझी कामे मी इमानेइतबारे करीत असतोच. भारतीय जनता पक्षाने मला...
     

  • May 13, 09:00
     
    राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे पॅकेज मागितले काय आणि त्यांनी ते दिले तर नाहीच, उलट आर्थिक शिस्त पाळा आणि दुष्काळाचे संकट टाळा, असा कानमंत्र देऊन टाकला. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मराठी माणसाला कुणापुढे कशासाठी हात पसरणे जमत नाही. त्याच्या स्वाभिमानाला धक्का...
     

  • May 13, 08:56
     
    महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट पसरले आहे आणि गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू झाले आहेत. या परिस्थितीत तातडीने हालचाली करून टंचाईग्रस्तांना दिलासा देण्याच्या कर्तव्याला राज्यकर्त्यांनी फाटा दिला आहे. दुष्काळाचे चिन्ह दिसताच मुंबईकर राज्यकर्ते आपल्या दिल्लीतील मायबापांकडे निधीसाठी साकडे घालतात. कधी-कधी दिल्लीस पाझर फुटतो आणि विजयी मुद्रेने मुंबईकर परततात. या...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा