
लंडन - कल्पना करा, तुम्ही तुमच्या पावलांनी विजेची निर्मिती करू लागलात तर? ही गोष्टच तुम्हाला कपोलकल्पित वाटत...
लंडन - जवळपास अडीचशे वर्षांपूर्वी जॉन माँटेंग्यू यांनी दोन ब्रेडच्या मध्ये गाईचे मांस ठेवून ते खाण्यासाठी...
संगणक आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांपर्यंत चुकीची माहिती पोहोचण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत...
तुम्ही गुगल किंवा फेसबुक शिवाय इंटरनेटची कल्पना केली आहे का? अमेरिकेतील प्रसिद्ध मासिक फोर्ब्समध्ये एक लेख...
नवी दिल्ली- जर एखादा पुरुष अथवा महिला रोज डाळिंबाचा एक ग्लास रस पीत असेल तर त्याला सेक्स पावर वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वियाग्राची गरज राहणार नाही, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. या अभ्यासाच्या पाहणी निष्कर्षात म्हटले आहे की, डाळिंबाचा रस वायग्रासारखी सेक्स ताकद वाढविण्यासाठी मदतगार ठरतो. या संशोधन अहवालात म्हटले आहे की, डाळिंबाचा रस हा सेक्सची इच्छा जागृत...
राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्र (एनसीटीसी) स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव बिगरकाँग्रेसी राज्य सरकारच्या विरोधामुळे अडगळीत पडला आहे. संघराज्य शासन व्यवस्थेत राज्यांच्या अधिकार क्षेत्रात एनसीटीसीचा हस्तक्षेप हे राजकीय विरोधाचे मुख्य कारण आहे. मात्र, त्याच वेळी रिसर्च अँड अँनॉलिसिस विंगचे (रॉ) प्रमुख संजीव त्रिपाठी यांनी या संस्थेस राजकीयदृष्ट्या जबाबदार...
सध्या जीनिव्हापासून ते हॅनोवरपर्यंत विविध प्रकारच्या एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. दक्षिण कोरियातील योसूमध्येही एका एक्स्पोचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये जगभरातील देश विविध प्रकारची नवीन संशोधने सादर करीत आहेत. सध्या हे शोध प्राथमिक स्तरावर आहेत. जेव्हा ते परिपूर्ण होतील तेव्हा माणसांच्या जगण्यातील अनेक अडचणींवर मात करणे अगदी सुलभ झालेले असेल. ...
मुंबई- पश्चिमेकडील देशांत दरवर्षी दोन टक्केप्रमाणे पुरुषांतील शुक्राणुंची संख्या कमी-कमी होत चालली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढील ४०-५० वर्षात पुरुषांना बाप होणे अवघड जाणार आहे.भारतीय दिशादर्शनानुसार प्रजनन तंत्रावर काम करणारे डॉ. पी. एम. भार्गव यांच्या माहितीनुसार, ९० दशकाच्या मध्यात शुक्राणुच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. त्यानुसार डॉक्टरांचे म्हणणे आहे की,...
एकदिवसीय सामन्यातील एका डावात 183 धावा करणे भारतीय क्रिकेटसाठी भूषणावह बाब आहे. अशीच एक ‘विराट’ खेळी भारतीय फलंदाज विराट कोहलीने नुकतीच केली. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 183 धावा केल्या. विराटच्या या खेळीला अतिशय महत्त्व आहे. कारण यापूर्वीही दोन भारतीय फलंदाजांनी 183 धावा केल्या होत्या आणि नंतर ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार बनले. क्रिकेट...
फ्युअल सेल तंत्रज्ञानास भविष्याचे तंत्रज्ञान म्हटले जात आहे. कारण आगामी काळात या तंत्रज्ञानाच्या साह्याने साधारण बॅटरीपेक्षा दीर्घ बॅटरी बॅकअॅप मिळेल. एवढेच नव्हे तर शास्त्रज्ञांनी फ्युअल सेल तंत्रज्ञानाचा वापर करून एक आगळावेगळा चार्जर बनवला असून, तो पाण्याच्या साह्याने सेलफोन करण्यास सक्षम आहे.असा आहे चार्जर : पॉवरट्रॅक नावाच्या या आगळ्यावेगळ्या चार्जरमध्ये एक...
लंडन - एकविसाव्या शतकात विस्तारलेल्या माहितीच्या महाजालामुळे माणसांच्या मेंदूच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. आकडे आणि माहितीच्या भांडारात आकंठ बुडालेल्या मेंदूची निर्णयगती संथ पडत चालली आहे.कार्यालयात बसून तुम्ही तुमच्या संगणकावर एक्सेल शीटमध्ये डोके खुपसून बसला असताना संगणकाच्या स्क्रीनच्या खालच्या कोप-यात मेलवर आलेला...
भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे आकर्षण काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे महागड्या टीव्ही संचांची मागणी वाढली आहे. हाय डेफिनेशन टीव्ही घेणा-या लोकांची संख्या काही कमी नाही. त्यामुळेच बाजारात थ्रीडी, प्लाझ्मा आणि एलईडी टीव्ही संचाला अधिक मागणी आहे. हे पाहता कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणा-या एलजी कंपनीने प्लाझ्मा टीव्ही सादर केला आहे. यामध्ये थ्रीडीसह...