जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Asan Ka
असं का


प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. त्या अडचणी कशा प्रकारे दूर कराव्यात यासाठी शास्त्रात...


वृक्ष-वेलींमुळे वातावरणात संतुलन निर्माण होते. यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण टिकून राहाते....

जाणून घ्या, अक्षय तृतीयेला एवढे शुभ का मानले जाते?

वैशाख मासातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. या तिथीला खूप शुभ मानले जाते यामुळे या दिवसला सौभाग्य...

तुम्ही स्नान दररोज करता परंतु स्नानासंबंधीच्या या गोष्टींपासून अनभिज्ञ असाल

चांगले स्वास्थ्य आणि सुंदर शरीरासाठी दररोज स्नान करणे आवश्यक आहे.जे लोक नियमित स्नान करतात त्यांना आरोग्याचे...
 

जेवताना तुमच्यासोबत असे काही घडले तर ते अन्न खाऊ नये

निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी दररोज संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. जेवणासंबंधी कोणत्याही प्रकारची गडबड...

PHOTOS : सकाळी अंथरून सोडण्यापूर्वीच करा हे एक काम

जर तुम्हाला आयुष्यभर सुखी आणि धनवान राहण्याची इच्छा असेल तर प्राचीन काळापासून काही खास उपाय सांगण्यात आले आहेत....
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 2, 10:39
     
    साप हा एक विषारी आणि भयावह जीव आहे, यामुळेच अनेक लोक याला पाहताच घाबरतात.शास्त्रामध्ये सापांशी संबंधित असे काही संकेत सांगण्यात आले आहेत, ज्यावरून तुम्ही जाणून घेऊ शकता की येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासोबत काय घडणार आहे. सापाच्या संकेतावरून तुम्ही कधी मालामाल होणार हे समजू शकते. येथे जाणून घ्या, सापाचे खास संकेत आणि गोष्टी ज्या तुम्हाला नेहमी लाभदायक ठरतील.
     

  • May 1, 08:32
     
    हिंदू धर्मामध्ये सकाळ आणि संध्याकाळचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. यामुळे या काळामध्ये पूजा-पाठ करणे महत्वपूर्ण मानले जाते. त्याचबरोबर अनेक कार्य वर्ज्य करण्यात आले आहेत. संध्याकाळी झोपणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे तसेच दुपारची झोपही शास्त्रामध्ये वर्ज्य आहे.
     

  • April 30, 12:05
     
    स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही हिंदू समाजामध्ये प्राचीन प्रथांचे पालन करणे आवश्यक आहे. या प्रथांचे आजही काटेकोरपणे पालन केले जाते. विशेषतः लग्न झालेल्या स्त्रियांसाठी काही प्रथांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. येथे जाणून घ्या, अशाच काही प्रथा ज्या विवाहित स्त्रियांसाठी फार महत्वपूर्ण आहेत. या कामांशिवाय कोणतीही हिंदू स्त्री विवाहित दिसत नाही...
     

  • April 29, 09:44
     
    चांगली झोप येण्यासाठी आरामदायक उशीची आवश्यक असते. अनेक लोकांना डोक्याखाली उशी नसेल तर झोप येत नाही. उशीची उपयोगिता आणि अनिवार्यता पाहता यासंबंधी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, उशी संबधित काही नियम जे दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक आहेत....
     

  • April 24, 12:09
     
    आपण ज्या माळेने जप करतो त्या माळेमध्ये किती मनी असतात, हे तुम्हाला माहिती आहे का ? जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मनी असतात. माळेमध्ये 108 मनी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक, किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते. पुढील...
     

  • April 20, 04:54
     
    छम... छम... छम... पैंजणातून येणारा हा आवाज कुणाचेही मन मोहून घेणारा आहे. जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी पैंजण घालून चालते, तेव्हा पैंजणातून येणारा स्वर सगळ्यांचे लक्ष आकर्षित करतो. मात्र पायात पैंजण घालण्यामागची कारणे तुम्हाला ठाऊक आहेत का ? पैंजण घातल्यामुळे स्त्रियांना कोणता लाभ होतो, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
     

  • April 19, 11:09
     
    रामायण प्रमुख हिंदू धर्मग्रंथ आहे. याच कारणामुळे धर्मामध्ये रुची ठेवणारे आणि श्रद्धाळू लोक रामायण वाचतात आणि त्यामधील महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊन,त्या अंगीकारण्याचा प्रयत्न करतात. रामायणाचा एक श्लोक सांगण्यात आला आहे. या श्लोकाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपूर्ण रामायण थोडक्यात सांगणार आहोत. श्लोक - आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं, जटायु मरणं,...
     

  • April 16, 05:40
     
    पाय धुणे हे पायांच्या शुद्धीसाठी केले जाणारे एक सामान्य काम आहे. परंतु काही कार्य असे आहेत, जे केल्यानंतर पाय धुणे आवश्यक आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणते काम केल्यानंतर पाय धुणे आवश्यक आहे...
     

  • April 11, 09:58
     
    सृष्टीच्या उत्पत्तीचा दिवस आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणून भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. भारतवर्षात उगम पावलेल्या सर्वच पंथ, संप्रदाय आणि समाजात हा सण साजरा केला जातो. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. शकांनी परकीय हुणांचा पराभव केला तो याच दिवशी. या दिवसापासून शालिवाहन शकास सुरुवात झाली. कारण, शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय याच दिवशी मिळवला होता. साडेतीन...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...