जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Asan Ka
असं का
 
 
 
 

  • April 1, 01:26
     
    शंकराचा न जन्म आहे ना मृत्यु अस म्हणतात की संपूर्ण सृष्टी निर्माण होण्याआगोदर शंकर देवताच होते आणि प्रलयानंतरही शंकरदेवताच असतील.शास्त्रानुसार तीन देवांना सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रम्हा, विष्णु आणि महेश. यात शिवजी सगळ्या मनोकामना पुर्ण करणारे आणि सुख़-शांती देणारे देवता आहेत.घरात देवदेवतांचे फोटो ठेवल्यास बरेच शुभ प्रवाह तयार होतात. आपले विचार देखील प्रसन्न राहण्यास...
     

  • March 29, 10:51
     
    स्मशानभूमीचे नुसते नाव जरी ऐकले तर प्रत्येक मनुष्याच्या मनात भीती निर्माण होते. तुम्ही संध्याकाळी घरातील एखाद्या वयोवृध्द व्यक्तीसमोर स्मशानभूमीच्या बाबतीत चर्चा जरी केली, तरी त्यांनी हेच सांगितले असेल की रात्रीच्या वेळी स्मशानभूमीकडे जाऊ नये.अशा गोष्टी ऐकून सामान्यतः प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की, रात्री स्मशानभूमीकडे का जाऊ नये? त्यामागे काय कारण आहे?...
     

  • March 27, 11:39
     
    देवाची उपासना करण्यात एक महत्वपूर्ण क्रिया आहे प्रदक्षिणा. तस पहायला गेले तर सामान्यतः सर्वजण देवाला एक प्रदक्षिणा घालतात. परंतु शास्त्रानुसार वेगवेगळ्या देवी-देवतांसाठी प्रदक्षिणांची संख्या वेगवेगळी आहे.पूजा झाल्यानंतर देवाच्या मूर्तीजवळ सकारत्मक उर्जा तयार होते. ती उर्जा ग्रहण करण्यासाठी देवला प्रदक्षिणा घातली जाते. देवी-देवतांसाठी प्रदक्षिणांची संख्या वेगवेगळी...
     

  • March 26, 12:08
     
    आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण देवाला शरण जातो. शास्त्रानुसार देवाची कृपा लवकर प्राप्त करण्यसाठी काही नियम सांगिलते गेले आहेत. या नियमांचे पालन केले गेले तर देवी-देवता लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व अडचणी दूर करतात.मंदिरात नेहमी घंटानाद होत असतो. सामान्यतः सर्व भक्त मंदिरात गेल्यानंतर घंटा आवश्य वाजवतात. घंटेच्या आवाजामुळे आपल्याला परमेश्वराची...
     

  • March 25, 11:09
     
    घरामध्ये अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे वाद-विवाद होत असतात. त्यामागे अनेक कारणे असतात. गैरसमजुतीमुळे एक-दुस-याबद्दल मनामध्ये वाईट विचार निर्माण होतात आणि त्यामुळे घरात भांडणे होतात. ज्या घरात सयुंक्त कुटुंब पद्धतीने लोक राहत असतील, त्या घरात सासू-सून, नणंद-भावजई यांच्यामध्ये सतत वाद होत असतात. या समस्या अनेक घरांमध्ये असतात.कुटुंबातील या समस्या दूर करण्यासाठी...
     

  • March 24, 03:15
     
    मृत्यु हे एक अटळ सत्य आहे.ज्याला जन्म मिळाला त्याला मृत्यु हा अटळ आहे.हिंदू धर्मात मृत्युच्या काही विशेष नियम सांगितले गेले आहेत, जसे आई -  वडीलांच्या मृत्युनंतर देहाला मुखाग्नि हा मुलानेच द्यावा. शास्त्रानुसार बारा प्रकारचे मुल बनवले गेले आहे..त्यातील काही प्रकार म्हणजे- दत्तक पुत्र, भावाचा मुलगा, मुलीचा मुलगा, मुलाचा मुलगा, विकत घेतलेला मुलगा, जर मृत व्यक्तिला मुलगा नसेल...
     

  • March 23, 08:23
     
    श्रीमन्तुशालिवाहन शक 1934, यावेळी गुढीपाडव्यापासून सुरू होणा-या नवीन वर्षाचे नाव आहे नंदन. गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजेच प्रथम गुढीपाडव्यानंतर विजयादशमी, बलिप्रतिपदा आणि अक्षय्य तृतीया. सर्वप्रकारच्या आरंभांकरता हे मुहुर्त योजले जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन संवत्सराची म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात आपण करतो. गुढीपाडवा म्हणजे शिशीर ऋतु संपुन वसंत...
     

  • March 22, 10:45
     
    भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांना खूप महत्त्व आहे. त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा मानण्यात येतो. त्यामुळे गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस संस्कृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी 'ब्रम्हध्वजरोहन' म्हणजे गुढी उभारतात.कृती - सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लाऊन गरम पाण्याने स्नान घालावे. या काठीस हळद-कुंकुवाचे पट्टे ओढावेत. नंतर...
     

  • March 20, 12:37
     
    घरातील मोठी व्यक्ती नेहमी सांगत असते कि बाहेर पडतांना नेहमी सरळ पाय बाहेर ठेवुन पडावे अस केल्याने आपला दिवस शुभ होण्यास मदत होउन कार्यात सफलता मिळते.अनेक वर्षांपासुन उजव्या हाताने केलेल्य कार्याला देव देवतांपासुन मान्य केले जात आहे. प्रत्येकालाच यश हव असत त्यामुळे ते जर प्राप्त करायच असेल तर घरातुन बाहेर पडतांना आपला पाय सरळ ठेवा.
     

  • March 19, 08:36
     
    व्यक्ती झोपल्यानंतर अनेक वेळा स्वत: अनभिज्ञ असलेल्या जसे दात चावणे, जास्त झोपणे, भीतीमुळे झोप मोडणे, उशिरा झोपणे इत्यादी हालचाली करते. या सवयी पीडितासाठी घातक असतात. कारण यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वाढते.  भीतीदायक स्वप्ने पडतात? अधिक तणाव किंवा चिंता केल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.  प्रत्येक व्यक्ती रात्री झोपताना किमान चार ते पाच वेळा स्वप्न पाहते. मात्र, जेव्हा...
     

  • March 16, 12:21
     
    आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाची भक्ती करणे हा सरळ सोपा मार्ग आहे. भक्ताने देवाची मनापासून भक्ती केल्यास देव प्रसन्न होतात, व त्या भक्ताला सर्व गोष्टी प्रदान करतात. शास्त्रात देवाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक उपाय म्हणजे देवी-देवतांना नैवेद्य दाखवणे.देवाला प्रसन्न करण्यासाठी देवाला प्रिय असलेला नैवेद्य दाखवला पाहिजे. सर्व...
     

  • March 15, 10:51
     
    शास्त्रानुसार पैश्यासंबंधी गोष्टींची पूर्तता करण्यासाठी महालक्ष्मी प्रसन्न असणे आवश्यक आहे. ज्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा असते त्यांना पैश्याची अडचण कधीही भासत नाही. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीची नियमित पूजा करणे आवश्यक आहे. ज्या घरांमध्ये महालक्ष्मीची चांदीची किंवा सोन्याची मूर्ती असेल त्या घरात दरिद्रता राहत नाही.पैश्यासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी...
     

  • March 8, 09:52
     
    शास्त्रानुसार आपल्या घरातील अनेक कार्य असे असतात ज्यांचा आपल्या कुटुंबातील आर्थिक स्थितीवर प्रभाव पडतो. वेळेच्या आत ती सर्व कामे पूर्ण केली गेली तर घरात सदैव महालक्ष्मीची कृपा राहते. कुटुंबातील सदस्यांना पैश्याची अडचण भासत नाही. घरातील एक महत्वाचे काम म्हणजे घराची स्वच्छता.दररोजच घरातील साफ-सफाई करणे आवश्यक आहे. घरातील अस्वच्छतेचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो....
     

  • March 7, 10:55
     
    भारतातल्या वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत.हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. ब्रम्हदेवाने त्याला वर दिलेला होता की त्याला दिवसा किंवा रात्री, घरात वा घराबाहेर, पृथ्वीवर वा आकाशात, मनुष्य वा प्राण्याकडून, आणि अस्त्र वा...
     

  • March 6, 11:05
     
    होळीच्या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून त्यामध्ये शेणाच्या गव-या, एरंडाच्या झाडाची एक फांदी उभी करावी. त्याभोवती लाकडे, शेणाच्या गव-या रचून त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवद्य दाखवावा. नंतर होळी पेटवावी.नंतर हातात पाणी घेऊन 'मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो' असा संकल्प करावा. घरातील विस्तवाने होळी पेटवावी. त्यानंतर खाली...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी