जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Life Management


नकारात्मक  विचार किंवा दुस-याच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही स्वत:शीच जे खोटे बोलता तो सर्वात मोठा खोटारडेपणा...


तुम्ही तुमच्या जीवनावर निस्सीम प्रेम केले तरच त्या बदल्यात तुम्हालाही प्रेम मिळेल. म्हणून जीवनावर मनसोक्त...

अहंकार झटकल्यानंतर सुखाची प्राप्ती

काही यशस्वी माणसे आणि सेलिब्र्रिटीज केवळ ‘सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन’ म्हणजेच आकर्षणाचे केंद्र बनण्यासाठीच...

धैर्यवान मनुष्यच क्रोधावर मात करू शकतो

धैर्यवान मनुष्य क्रोधाला डोके वर काढू देत नाही. आपल्या क्रोधी स्वभावावर विजय मिळवण्यासाठी धैर्य एक समर्थ आणि...
 

बोध कथा : आयुष्यातील पहिले सकारात्मक पाऊल महत्त्वाचे

एक प्राचीन चिनी कथा आहे. डोंगराळ भागात राहणारा एक माणूस आपल्या घरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील एका...

नाते निभावण्याची जबाबदारी फक्त तुमची आहे

मी गाडी चालवत आहे. माझ्यासमोर असलेला ट्रॅक्टर पुढे जायला रस्ता देत नव्हता. ट्रॅक्टर जरा डावीकडे होऊन मला पुढे...
 

आणखी वाचा

 
 
 

  • July 4, 04:11
     
    माणसाला लाभलेली बुद्धी म्हणजे निसर्गाने दिलेले एक अनमोल वरदान आहे. बुद्धी म्हणजे एक वाद आहे. भौतिक जीवन सुसह्य करण्यासाठी तिचा वापर करणे क्रमप्राप्त असते. वाद्यातून सुंदर सूर-ताल निर्माण होण्यासाठी त्याला योग्य ताण देणे आवश्यक असते. हा ताण कमी अथवा जास्त होता कामा नये. बेजबाबदारपणे किंवा आळसाने ताण देण्याचा प्रयत्न केला तर आपले जीवन बेसूर झाल्याशिवाय राहत नाही.आपण जीवनाचे...
     

  • July 4, 04:08
     
    श्रीकृष्ण आणि सुदामा हे एकाच गुरूचे दोन शिष्य होते. श्रीकृष्ण राजांचे राजा होऊन कर्म केले, वेळप्रसंगी अर्जुनासाठी सारथी बनले. दुसरीकडे सुदाम्याला मात्र भगवान श्रीकृष्णाची कृपा होईपर्यंत भीकच मागून जीवन व्यतीत करावे लागले.भगवान श्रीकृष्णाला सर्व ज्ञात होते. मात्र, कर्मफळ भोगणे हा नियम त्यांनीच घालून दिलेला आहे. प्रत्यक्ष कर्माची फळे भोगल्याशिवाय जीवनाची ज्ञानप्राप्ती...
     

  • July 1, 06:20
     
    राग अनावर झाल्यावर एखाद्याला पकडून त्याला येथेच्छ बदडण्याची आपली इच्छा होते. एखाद्या व्यक्तीमुळेच आपल्याला राग येतो, असेही नाही. कधीकधी  काही घटना, आपले नशीब, देशातील परिस्थिती या सा-यांमुळेही आपल्या रागाचा पारा वाढू शकतो. अशावेळी नेमके काय करावे? मनातील असंतोष कसा व्यक्त करावा? भावनांना कशा प्रकारे वाट मोकळी करून द्यावी, हा प्रश्न आपल्याला नेहमीच भेडसावत असतो. राग व्यक्त...
     

  • June 28, 06:53
     
    अर्जुन कौरवांशी लढण्यापूर्वी, श्रीकृष्ण व अर्जुनाचा मनोमन वार्तालाप झाला. महाकाल यांच्या समोर जीव थरथर कापत असल्यासारखे श्रीकृष्ण आणि अर्जून उभे आहेत. हे दृश्य विराट दर्शनाच्या वेळी उपस्थित झाले. त्या वेळी श्रीकृष्णाने,कलोस्यिम लोकक्षयकृत्प्रवद्धो, लोकान्समाहितरुमिह प्रवन्त:ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे, येवस्थित: प्रत्यनीकोषु योघा:मयौवैते निहत: पूर्वमेव,...
     

  • June 26, 07:17
     
    एका गावात एक गरीब म्हातारी राहत होती. तिला काहीच संतती नव्हती आणि तिचा पती कसल्या तरी आजाराने ग्रस्त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असे. या म्हातारीबाबत संपूर्ण गावात लोकांमध्ये सहानुभूती होती; परंतु ती स्वाभिमानी असल्यामुळे कोणाकडून कसलीही मदत घेत नव्हती. एकेदिवशी ती जंगलात लाकडे कापण्यासाठी गेली. दिवसभर तिने कठोर परिश्रम केले. भरपूर लाकडे जमवली...
     

  • June 25, 10:37
     
    एक म्हण आहे : रागावर पाणी ओता...राग आणि पाण्याचा फार जवळचा संबंध आहे. दोघांची वैशिष्ट्ये सारखीच आहेत.  माणसाने रागाच्या बाबतीत विचार केला तर कोणत्यातरी व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा परिणाम आपल्या अंगावर ओढून घेतलेला असतो. त्यात नुकसान आपलेच होते, पण राग दुस-यावर ढकलेला असतो.  एक पारंपरिक खेळ आहे, गोलाकार होऊन लोक बसलेले असतात. ते एखादा चेंडू किंवा वस्तू एक दुस-याकडे पाठवत असतात....
     

  • June 23, 01:57
     
    गावात राम आणि श्याम नावाचे दोन कुबडे मित्र राहत होते. राम गरीब होता आणि श्याम श्रीमंत होता. परंतु दोघात चांगली मैत्री होती. एके दिवशी राम श्यामला म्हणाला, भाऊ, मी कुठवर तुझ्यावर ओझे बनून राहू? हे ऐकून श्याम म्हणाला, तू मला कामात सहकार्य कर म्हणजे तुझ्या मनाला दोषी वाटणार नाही. दुसर्‍या दिवसापासून राम श्यामला कामात मदत करू लागला. काही दिवसांपर्यत सर्व काही व्यवस्थित चालले....
     

  • June 19, 12:58
     
    ..ईश्वराप्रती सर्मपण असेल तर परमात्म्याचे दर्शन सहज होणे शक्य असते. सर्मपण हीच योग्याची खरी ओळख असते.कर्मयोग्याचे अनेक उदाहरणे आहेत. या जगामध्ये अनेक महात्मा होऊन गेले. मात्र, कबीर, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नरसी मेहता, तिरुवल्लस्वामी आदी संतांचे आपण उदाहरण पाहू शकतो. अशा सतांनी कर्म केले. मात्र, ते कधीही बंधनामध्ये अडकले नाहीत. त्याचबरोबर अनेक संन्याशांनी ईश्वराप्रती संपूर्ण...
     

  • June 18, 06:39
     
    एकदा भगवान बुद्धाच्या शेतकरी भक्ताने त्यांच्या प्रवचनाचे आयोजन केले. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी सर्व गावकरी उपस्थित होते, परंतु तो शेतकरी भक्त अनुपस्थित होता. लोकांमध्ये त्या भक्ताबाबत चर्चा सुरू झाली. प्रवचन संपल्यानंतर सर्व गावकरी घरी निघून गेले. रात्री शेतकरी घरी परतला तेव्हा बुद्धाने विचारले, ‘कुठे गेला होतास?’ शेतकरी म्हणाला, ‘अचानक माझा बैल आजारी पडला होता....
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...