जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Tantra Mantra
तंत्र-मंत्र


आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कार्यक्षम मेंदू असणे आवश्यक आहे. जर तुमची बुद्धी प्रखर असेल तर तुम्ही कोणतेही काम...


व्यवसायात अधिक नफा कमावण्यासाठी अनेक उपाय तंत्रशास्त्रात सांगितले गेले आहेत. तुमच्या राशीनुसार करा खाली...

सुखी आयुष्यासाठी रोज करा हे छोटे-छोटे चमत्कारिक घरगुती उपाय

तंत्र शास्त्रामध्ये जीवनातील दुःख दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. सुखी जीवनासाठी घरातच करता...

PHOTOS : पार्टनरला नेहमी खुश ठेवण्‍यासाठी अशी सजवा बेडरूम!

धकाधकीचे जीवन आणि ऑफिसातील कामाचा ताण, यामुळे वैतागलेल्या 'अहों'ना नेहमी प्रसन्न ठेवण्याची नैतिक जबाबदारी...
 

PHOTOS : मुलगा असो किंवा मुलगी लवकर लग्न करण्याची इच्छा असेल तर, करा हे उपाय

आपल्या जीवनात सर्वात महत्वपूर्ण संस्कार म्हणजे लग्न संस्कार. सामान्यतः सर्वजण लग्न करतात, कः लोकांचे लवकर होते...

MONEY फंडा : ही पिशवी आहे चमत्कारी; बदलू शकते तुमचे भाग्य

तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये का? किंवा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे का? नोकरीत प्रमोशन मिळत नाही का?...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 14, 04:50
     
    तंत्र शास्त्रात वर्षभरातील काही खास मुहूर्त आणि उत्सव सांगण्यात आले आहेत. या काळात केले गेलेले उपाय चमत्कारिक फळ प्रदान करतात. या मुहूर्त व उत्सवांमध्ये दिवाळी, अक्षय तृतीया, होळी, वसंत पंचमी इत्यादी मुहूर्त आहेत. होळीला केले गेलेले उपाय अधिक प्रभावशाली असतात. केवळ या १ दिवसात व्यक्तीने योग्य उपाय केला तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचे योग तयार होतात. पुढील फोटोंवर...
     

  • May 14, 04:50
     
    सर्वांनाच वाटत असते की त्यांचे पाकीट नेहमी भरपूर पैशांनी भरलेली असावे. मेहनत करून देखील बर्‍याचवेळेस पाहिजे तेवढे धन आपल्याला प्राप्त होत नाही. वाढत्या खर्चामुळे बचत होत नाही. कुंडलीमध्ये जर ग्रहाची बाधा असेल तर व्यक्तीस गरिबी सारख्या समस्येला सामोरे जावे लागते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, उपाय ज्यामुळे तुमचे पाकीट नेहमी पैशांनी भरलेले राहील....
     

  • May 14, 04:50
     
    'जादुटोणा' हा शब्द जरी ऐकला तरी चांगल्या- चांगल्यांची बोबडी वळते. यात पशु-पक्षांची बळी दिली जात असल्याने यावर कोणी विश्वास ठेवत नाही. परंतु, तंत्रशास्त्रात अगदी लहान- लहान उपाय करून देखील आपण आपले आयुष्य बदलू शकतो. आपण श्रीमंत व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. धन प्राप्तीसाठी काही खास उपाय...
     

  • May 12, 01:00
     
    धर्म शास्त्रानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. या दिवशी महालक्ष्मीची पूजा करण्याचे महत्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी केल्या गलेल्या पूजेचे फळ अक्षय म्हणजे संपूर्ण असते. ग्रंथानुसार या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करून घेतल्यास घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. धर्म ग्रंथामध्ये काही अशी कामे सांगण्यात आली आहेत, जी केल्यामुळे महालक्ष्मी रुष्ट होते...
     

  • May 10, 09:16
     
    धर्मग्रंथानुसार अक्षय तृतीयेला करण्यात येणा-या साधनेचे आणि उपासनेचे फळ कधीही कमी होत नाही,यामुळे ही खूप शुभ तिथी समजली जाते. तुम्हाला जीवनात सर्व सुख प्राप्त करण्याची इच्छा असेल तर अक्षय तृतीया(१३ मे, सोमवार)ला खालील उपाय करा. उपाय - स्वतः समोर एका ताटामध्ये सात गोमती चक्र आणि महालक्ष्मी यंत्र स्थापित करा आणि सात तेलाचे दिवे लावा. त्यानंतर खालील मंत्राचा ५१ माळ जप करा. मंत्र...
     

  • May 10, 08:37
     
    धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करणे फार सोपे आहे. तंत्र शास्त्रानुसार काही सोपे आणि चूक उपाय केल्यास महालक्ष्मी आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न होते आणि त्याला मालामाल करते. हा उपाय शुक्रवारी केल्यास आणखी लवकर फळ मिळते. लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अचूक उपाय जाणून घेण्यसाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
     

  • May 9, 12:52
     
    आज (९ मे, गुरुवार) अमावस्या आहे. तंत्र शास्त्रानुसार अमावास्येच्या दिवशी केलेले उपाय खूप प्रभावशाली असतात. तुम्हाला धनवान होण्याची इच्छा असेल तर पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या सोपे उपाय....
     

  • May 9, 01:00
     
    चीन सध्याच्या काळामध्ये सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध देश बनला आहे. याच्या समृद्धीचे कारण म्हणजे तेथील लोक सुखी आणि समृद्ध आहेत. चीनचे स्त्री-पुरुष स्वतःला जोडीदारासोबत संतुष्ट, सुखी आणि मालामाल करण्यासाठी काही चमत्कारिक उपायांचा अवलंब करतात. याठिकाणी त्या लोकांचे असे काही खास उपाय सांगण्यात येत आहेत, ज्यामुळे स्त्री असो किंवा पुरुष दोघांच्याही सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात...
     

  • May 8, 10:03
     
    कोणत्याही प्रकारचा कलह सर्व सुख-सुविधांमध्ये राहत असलेल्या व्यक्तीलाही चिंताग्रस्त करतो. ज्याप्रमाणे गर्मीमध्ये शरीर तापते, ठीक त्याचप्रमाणे क्रोध मनुष्याला आतल्याआत जाळून टाकतो. अशा दुःख आणि क्रोधाला दूर ठेवण्यासाठी धर्मशास्त्र सुख असो किंवा दुःख प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचे स्मरण करण्याची शिकवण देते. देव उपासनेमुळे मनामध्ये आत्मविश्वास वाढतो. यामुळे...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...