
ज्या व्यक्तीमध्ये शक्ती असते, तीच व्यक्ती शांततामय जीवन जगू शकते. येथे शक्तीचा अर्थ आहे आपल्या आपल्या मतावर ठाम...
एक गुरू आणि शिष्य तीर्थयात्रेच्या हेतूने निघाले होते. चालत चालत त्यांना रात्र झाली. दोघेही एका झाडाखाली...
आपले जीवन म्हणजे सुख-दु:खांचा भंडार आहे. आपले जीवन अधिक सुखमय व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु हे...
मनाजोगा आयुष्याचा जोडीदार मिळावा, अशी प्रत्येक तरुणीची प्रामाणिक इच्छा असते. परंतु, काही कारणास्तव बहुतेक तरुणींना याबाबत आयुष्याशी तडजोड करावी लागत असते. परंतु आता अशा तरुणी इच्छित वर प्राप्त करू शकतात. संत तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये अनेक दोघे सांगितले आहेत. त्यांचा जप केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होऊन जातात. त्यातील एक दोघा खाली दिला आहे. विवाहेच्छूक...
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तिने ध्येय निश्चित केले पाहिजे. जर त्याचे ध्येय निश्चित नसेल तर त्याला पुढे जाण्यासाठी दिशा सापडत नाही. तो दिशाहून होऊन आयुष्यभर भलतीकडेच भरकटत असतो.आता आपल्या गुणांचे मिलन अशा व्यक्तीसोबत करावे, ज्या व्यक्तीला तुम्ही प्रेरणास्रोत मानता किंवा तुम्ही ज्यांच्यापासून खूप प्रभावित आहात.> तुमची लायकी त्या व्यक्तीच्या बरोबरीने आहे काय ?> तुम्ही...
पती-पत्नीमधील नाते हे एका नाजूक धाग्याप्रमाणे असते. त्यांच्यातील नाते हे विश्वासावर चालते. या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. अपेक्षांच्या ओझ्यामुळे विश्वासाला तडा गेली की आपोआप पती-पत्नीमध्ये नात्याचा धागा टुटतो आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. परिणामी पती- पत्नीच्या नाते संपुष्टातही येते.या अति अपेक्षा केल्यामुळेच सुखी संसाराची गाडी...
'प्रेम' हे परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे. मुले- मुली वयात येताना एकमेंकाविषयी परस्पर आकर्षण निर्माण होणे नैसर्गिक बाब आहे. कधी-कधी या आकर्षणाचे रुपांतर प्रेमात होते. निस्वार्थ, निस्सिम प्रेमच खरं प्रेम मानले जाते. 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवस आपल्याला आवडणार्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त केले जाते. तुम्हीही कुणावर खरं प्रेम...
आपल्या आत दोन गोष्टींचा संघर्ष सुरूच असतो. हिंसा आणि अहिंसा. बाहेर भलेही आपण प्रदर्शन करीत नसलो तरी आपण कधी कधी आतून हिंसक होत जातो. त्याची नोंद केल्यास आपण कायद्याच्या चौकटीत बसू शकतो आणि त्याचा दंडही भोगावा लागेल. अहिंसा व हिंसेची हीच वृत्ती आपल्याला शांतता आणि अशांततेकडे घेऊन जाते. आजकाल सहजासहजी कोणतेही काम होताना दिसत नाही. अशा वेळी आपण आतून हिंसक होण्याची शक्यता असते....
एकदा एका देवावर ब्रह्मदेव प्रसन्न झाला. त्या देवाला ‘तू देव राहणार नाहीस’, असा दुर्वास ऋषींनी शाप दिला होता. त्या देवाने ब्रह्मदेवाकडे काही वेगळे करण्याची प्रार्थना केली. ब्रह्मदेव म्हणाला, तू जे सांगशील ते मी बनवून देईन. तेव्हा देव म्हणाला, एकदा मला सर्व देवलोक बघून येऊ दे. ब्रह्मदेवाने मान्य केले. देवलोकांनी तर देवाला पाहिलेले होते. त्यामुळे त्यांना सोडून त्याने जनलोक,...
सध्याचा काळ हा काहीतरी वेगळं करण्याचा आहे. या स्पर्धेच्या युगात केवळ प्रथम क्रमांकानेच राहू नका तर काहीतरी वेगळे करून दाखवा. आपली आणि दुस-याची मागणी वाढत आहे. लवकर पाहिजे आणि अधिक पाहिजे असा उद्देश लहान-मोठ्यांचा, सर्वांचा झाला आहे. या नव्या जलद युगात असे म्हटले जात आहे की सर्वश्रेष्ठ होण्यासाठी अहंकारही सहारा बनत असतो. त्याचे म्हणणे आहे की अहंकाराच्या पूर्तीसाठी आपण अधिक...
क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही आपले बोलणे व वर्तनामुळे कुणाची भावना दुखावत असेल, तर त्याची जाणीव होताच क्षमा मागितली पाहिजे. तणाव दूर करण्याचा हा हमखास उपाय आहे. वेळीच क्षमायाचना केली नाही, तर तणाव निर्माण होऊ शकतो. संबंधांचे गणित असेच काम करते. दोन व्यक्तींमध्ये वितुष्ट असेल तर त्यांच्यातील संवाद हाच वाद संपवण्याच्या दिशेने सार्थक होऊ शकतो. उत्तम संवादाची...
आपल्याला काही प्राप्त व्हावे आणि त्याची झळ दुसर्याला बसू नये, हीच जीवनशैली परमात्म्याला पसंत आहे. जगाचा नियम असा आहे की, जेव्हा आपल्याला काही मिळेल तेव्हा दुसर्याचे काहीतरी घटेल. सारा हिशेब असाच चालत आहे. स्वास्थ्य घटत आहे, तेव्हा दौलत कमावली जाते. शांतताभंग होते, तेव्हा पैसा मिळतो. आप्तेष्टांशी संबंध बिघडतात आणि जगभरचा जनसंपर्क वाढत जातो. मेहनत कुणीतरी करीत असते, तिजोरी...