जाहिरात
 

आपले जीवन म्हणजे सुख-दु:खांचा भंडार आहे. आपले जीवन अधिक सुखमय व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु हे...

मनाजोगा आयुष्याचा जोडीदार मिळावा, अशी प्रत्येक तरुणीची प्रामाणिक इच्छा असते. परंतु, काही कारणास्तव बहुतेक...

एका मिनिटात बदलवून टाका तुमचे आयुष्य!

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तिने ध्येय निश्चित केले पाहिजे. जर त्याचे ध्येय निश्चित नसेल तर त्याला पुढे...

ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छाशक्ती तीव्र करा

राजीव गांधी म्हणाले होते की, ‘यशाची लिफ्ट बिघडू शकते; परंतु पायर्‍या नेहमीच उपलब्ध असतात. तुमचा फोकस...
 

भाग्य बदलण्यासाठी नशीब नव्हे; मेहनत आवश्यक

मॅलकॉम मॅक्लिन यांचा जन्म उत्तर कॅरोलिना येथील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक सामान्य शेतकरी...

सत्याचा शोध घ्या परमात्मा आपोआप भेटेल

अज्ञान आणि अनाचार आपल्या जीवनात अंधकारासारखे आहेत. ते सत्याच्या प्रकाशानेच दूर होतात. जीवनात सत्य आले आणि आपण...
 

आणखी वाचा

 
 
 

  • November 7, 03:58
     
    कर्मक्षेत्रात नशिबावर अवलंबून राहाणे ही पराभवाची पहिली पायरी असते. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी नशिबाच्या गोष्टी करू लागल्यास त्याआडून अपयशही येऊ लागेल. जेव्हा केव्हा काम कराल, खुल्या मनाने करा. मन लावून करा. निष्ठेने करा. यश किंवा अपयश हे पूर्णपणे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. यशापयशाचा नशिबाशी काहीही संबंध नाही आणि संबंध असेलच तर तो फार कमी आहे. माझे नशिबच असे आहे म्हणत...
     

  • October 30, 03:11
     
    जर्मनीच्या एका छोट्याशा शहरातील सफील्ड भागातील अरुंद आणि अंधारमय गल्लीतून एक बेरोजगार तरुण खाली मान घालून जात होता. तो एकदम शांत दिसत होता, परंतु त्याच्या मनात वादळ उठले होते. कारण तो आत्महत्या करण्यासाठी समुद्रकिना-याकडे निघाला होता. जेव्हा तो समुद्राजवळ पोहोचला तेव्हा तेथे त्याला एक नाव दृष्टीस पडली. तो त्या नावेत बेधडकपणे जाऊन बसला आणि वेगाने नाव चालवू लागला. नंतर तो...
     

  • October 13, 04:09
     
    बुद्धीला वारंवार चालना द्यावी लागते. जे लोक हे करतात ते विद्वानांमध्ये गणले जातात. बाहेरची दुनियादारी जिंकण्यासाठी आणि संसाररूपी जीवन समजण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. बुद्धू आणि बुद्ध हे शब्द जवळपासच आहेत. बुद्ध होणे एक स्थिती आहे. ज्याला बोध झाला तो बुद्ध आहे आणि यात जो एकदा यशस्वी झाला त्याला बाहेरची दुनिया व्यर्थ वाटायला लागते. अशा नि:स्पृह लोकांना संसाराने बुद्ध...
     

  • October 13, 08:03
     
    तुमचे ध्येय नेहमीसाठी जिवंत ठेवील, अशी प्रेरणा यशाचे स्पंदन आहे. आता आपल्या गुणांचे मिलन अशा व्यक्तीसोबत करावे, ज्या व्यक्तीला तुम्ही प्रेरणास्रोत मानता किंवा तुम्ही ज्यांच्यापासून खूप प्रभावित आहात.  >     तुमची लायकी त्या व्यक्तीच्या बरोबरीने आहे काय ? >     तुम्ही त्या व्यक्तीनुसार विचार करता काय? >     तुम्ही त्या व्यक्तीसारखे निर्णय घेऊ शकता काय ? >    ...
     

  • October 12, 07:25
     
    जर तुम्हाला असे वाटत असेल नशिबात जे लिहले आहे तेच घडणार आहे तर तुमचे जीवन खूप कष्टदायक ठरू शकते. आपल्या स्वभावात आपले नशीब आपण स्वतः घडवणार आहोत असे विचार तयार करा. अनेक लोक नशिबावर अवलंबून राहतात आणि त्यांना फक्त अपयशाला सामोरे जावे लागते. नशिबावर विश्वास ठेवणार्यांनी कर्मावर पण विश्वास ठेवला पाहिजे. नशिबाच्या दरवाजाचा मार्ग कार्माच्याच मार्गावरून जातो. कोणी कितीही...
     

  • October 12, 07:22
     
    जर तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती असाल तर तुमच्या विचारांची छाप तुमच्या कुटुंबावर पडते. नशिबावर विश्वास ठेवावा परंतु नेहमी भाग्यवादी असणे, आपल्या पिढीला आळशी आणि अशांत बनवते.कोणत्याही प्रकारचे कष्ट ने घेता जर तुम्हाला असे वाटत असेल की आपले काम पूर्ण व्हावे आणि नशिबाने आपली साथ द्यावी असे तुम्हाला वाटत असेल तर ते एकदम चुकीचे आहे. आपल्या शास्त्रानुसार जसे तुम्ही कर्म कराल तसे...
     

  • July 13, 11:28
     
    यश हे केवळ परिश्रमावर अवलंबून नसते, अन्य बरीच कारणे यशामागे असतात. आपल्या मनातील भावना आणि आपली काम करण्याची पद्धत येथे महत्त्वाची ठरते. मन सकारत्मक विचार करणारे आणि पवित्र असेल तर कमी वेळेत यश प्राप्त होते. दोन मित्र होते. एक होता तो दिवसभर काबाडकष्ट करून गुजराण करायचा. दुसरा केवळ चार तास मन लावून काम करायचा. इतर वेळी गरजूंना मदत करणे, सेवा, योग-ध्यान, स्वाध्याय आदी कार्यात...
     
<< Prev 1 Next >>
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा