
ज्या व्यक्तीमध्ये शक्ती असते, तीच व्यक्ती शांततामय जीवन जगू शकते. येथे शक्तीचा अर्थ आहे आपल्या आपल्या मतावर ठाम...
एकदा एका देवावर ब्रह्मदेव प्रसन्न झाला. त्या देवाला ‘तू देव राहणार नाहीस’, असा दुर्वास ऋषींनी शाप दिला होता....
सध्याचा काळ हा काहीतरी वेगळं करण्याचा आहे. या स्पर्धेच्या युगात केवळ प्रथम क्रमांकानेच राहू नका तर काहीतरी...
कर्म करीत राहा, फळाची चिंता करू नका हे बोलायला सोपे आहे. प्रथम या पंक्तीचे संशोधन करा. फळाची चिंता अवश्य करा. कारण चिंतेविना कर्म पर्शिम होणार नाहीत. इतके जरूर लक्षात ठेवा की फळासाठी आसक्ती नको. समस्या आसक्तीतून निर्माण होते. परंतु असे करणेही कठीण होऊन जाते. आजकाल तर आधी फळ निर्धारित केले जाते आणि नंतर माणूस कर्म करतो. मात्र जेव्हा त्याला अपेक्षित फळ मिळत नाही तेव्हा ते परेशान...
कित्येक वेळा असे होते की, आपण केलेल्या कामाचे आपल्याला योग्य फळ मिळत नाही. अशावेळेस आपले मानसिक संतूलन बिघडते. त्यामुळे छोटया छोटया गोष्टींवरूनही राग अनावर होतो. स्वभावात चिडचिडेपणा यायला सुरूवात होते. अशा गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या कामाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. काम करताना तीन सूत्रांचा नेहमी अवलंब करावा. बहुतांश लोक...
जत्रेला खूप गर्दी होती. वेगवेगळ्या प्रकारची दुकाने सजली होती आणि खरेदी करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. हलवाई शोभाराम याने जत्रेत मिठाईचे दुकान लावले होते. त्याच्या दुकानावर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. तेवढय़ात शोभारामच्या दुकानाजवळ एका गरीब माणसाने वांती केल्याचे शेजारी राहणार्या सतीशने पाहिले. दुकानाजवळच घाण केल्यामुळे शोभाराम त्या माणसावर...
आपल्या जीवनाचे मालक आपण स्वत: आहोत. मात्र अधिकाधिक आपण दुसर्यांकडून संचालित होत असतो. आपल्याविषयी लोक काय म्हणत असतील याबाबत अधिक चिंता करू नका. परंतु कुटुंब आणि समाजाचे जे सामान्य नियम आहेत, त्याचेही उल्लंघन करू नका. दुसर्याची पर्वा करू नका याचा अर्थ असा नाही की आपण स्वच्छंद आणि स्वैराचारी बना. ज्या वेळी आपण भान राखून असतो, त्या वेळी आपण जाणून असतो की हे भान दुसर्याकडून...
एक पुरातन कथा आहे. संत रविदास पादत्राणे तयार करण्याचे काम करीत होते. त्यावेळी ते संत-माहात्म्यांची भरपूर सेवा करायचे. त्यांचे हे काम पाहून एक संत खूश झाले. जेव्हा ते निघाले तेव्हा ते रविदास यांना म्हणाले, ‘तुम्हाला एक परिसाचा दगड द्यायचा आहे. जर लोखंडाच्या एखाद्या वस्तूने या दगडाला स्पर्श केला तर त्याचे सोन्यात रूपांतर होईल.’ संत रविदास ज्यापासून बूट शिवत होते, त्या...
गौतम बुद्धांना त्यांच्या अनुयायांनी कुठेही बोलावले तर ते अवश्य जात असत. बोलावलेल्या ठिकाणी ते पोहोचल्यानंतर लोकांची खूपच गर्दी होत असे. त्यांच्या उपदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे गंभीर समस्यांचेही निवारण होत असे. एक गरीब शेतकरी गौतम बुद्धांचा मोठा भक्त होता. एके दिवशी तो बुद्धांकडे आला आणि आपल्या गावाकडे येण्याचे आमंत्रण दिले. बुद्ध त्याच्या गावात पोहोचले तेव्हा त्यांना...
शेठ धर्मदास यांनी एक कोटी रुपये खर्च करून वडिलांच्या स्मरणार्थ एक धर्मशाळा उघडली आणि त्या धर्मशाळेचे नावही आपल्या वडिलांच्या नावावरूनच ‘लक्ष्मीदास धर्मशाळा’ असे ठेवले. धर्मशाळेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते दाखवण्यासाठी आपल्या गुरुजींना तेथे घेऊन आले आणि मोठय़ा गर्वाने म्हणाले, ‘गुरुदेव, ही धर्मशाळा तयार करून मी आपल्या स्वर्गवासी वडिलांची इच्छा पूर्ण केली. आता...
प्रत्येकजण धर्माने आचरण करीत असता, सगळीकडे सुखशांती नांदत असता, धर्म समजून घेणे अगदी सोपे असते. समाज दुभंगलेला असताना, समाजात आसुरी शक्तींचे प्राबल्य असताना, अनेक समस्यांची गुंतागुंत असताना धर्माचे आकलन आणि आचरण गहन आणि सूक्ष्म बनून जाते. अशा किंकर्तव्यमूढ अवस्थेत कसे वागायचे? याचे शहाणपण, मार्गदर्शन, चातुर्य आणि विवेक आपणाला श्रीकृष्ण देतो.भगवान श्रीकृष्णाने आपल्याला...
माणसासाठी सर्वात अवघड काम काय असेल ? आपले कर्मक्षेत्र आणि कुटुंब यात ताळमेळ घालणे. या ठिकाणी भले भले अपयशी होतात. जे बिझनेसमध्ये पडले त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याचे तर ज्यांनी कुटुंबाकडे लक्ष्य दिले ते बिझनेसमध्ये मागे पडल्याचे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पैशाच्या भुकेने आपल्या प्रेमाच्या भुकेवर मात केल्याचे दिसते. आज घरातील लोकांसमवेत बसून जेवण करणे, गप्पा...