जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Life Management >> Karma


नकारात्मक  विचार किंवा दुस-याच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही स्वत:शीच जे खोटे बोलता तो सर्वात मोठा खोटारडेपणा...


श्रीकृष्ण आणि सुदामा हे एकाच गुरूचे दोन शिष्य होते. श्रीकृष्ण राजांचे राजा होऊन कर्म केले, वेळप्रसंगी...

आपले कर्म जन्मापूर्वीच निश्चित होते

अर्जुन कौरवांशी लढण्यापूर्वी, श्रीकृष्ण व अर्जुनाचा मनोमन वार्तालाप झाला. महाकाल यांच्या समोर जीव थरथर कापत...

संघर्षातही मनुष्याने कर्म करीत राहावे

एका गावात एक गरीब म्हातारी राहत होती. तिला काहीच संतती नव्हती आणि तिचा पती कसल्या तरी आजाराने ग्रस्त होता. ती...
 

व्यक्तीच्या कर्मावरूनच त्याचा वर्तमान आणि भविष्यकाळ ठरतो

गावात राम आणि श्याम नावाचे दोन कुबडे मित्र राहत होते. राम गरीब होता आणि श्याम श्रीमंत होता. परंतु दोघात चांगली...

कर्माची महती

एकदा भगवान बुद्धाच्या शेतकरी भक्ताने त्यांच्या प्रवचनाचे आयोजन केले. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी सर्व गावकरी...
 

आणखी वाचा

 
 
 

  • April 30, 03:43
     
    एक न्यायाधीश अत्यंत साधे जीवन जगत होते. ते आपल्या पत्नीसोबत एका साध्या घरात राहत असत आणि सीमित साधनांमध्येच उदरनिर्वाह करीत. अधिकपणाची लालसा त्यांच्या मनात नव्हती. मिळकतीवर ते संतुष्ट होते. एकदा त्यांना सातारा जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात जावे लागले. त्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी जावे लागले, परंतु त्यांनी प्रवासासाठी कोणतेही साधन वापरले नाही. पायीच संपूर्ण जिल्ह्याची...
     

  • April 16, 04:11
     
    सृष्टीच्या निर्मितीपासूनच पाप आणि पुण्य या संकल्पना सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे यांच्या आधारेच व्यक्ती वाटचाल करीत असतो. शास्त्रानुसार चांगल्या कर्माचे चांगलेच फळ ‍‍मिळते. जर तुम्ही दुसर्‍याचे मन दुखावले असेल तर परमेश्वर तुम्हाला कधीच सुखी ठेवू शकत नाही. शास्त्रानुसार चांगले भविष्याचे स्वप्न पाहणार्‍या व्यक्तिने खाली दिलेल्या चुकीच्या गोष्टींपासून लांब राहिले...
     

  • March 8, 09:48
     
    ज्या व्यक्तीमध्ये शक्ती असते, तीच व्यक्ती शांततामय जीवन जगू शकते. येथे शक्तीचा अर्थ आहे आपल्या आपल्या मतावर ठाम राहणे. शक्ती व शांततेसह जगण्याचे पहिले सूत्र आहे - आत्मविश्वास. स्वत:वर विश्वास असायला हवा. आपली अडचण अशी आहे की, आपण इतरांवर जितका विश्वास ठेवतो, तितका स्वत:वर ठेवत नाहीत. त्यामुळे दुसरा तुमच्याबाबत काय म्हणतोय, याबाबत तुमचे कान भरले जातील. दुसरा जो सांगतोय, ते सोडून...
     

  • January 28, 05:10
     
    एकदा एका देवावर ब्रह्मदेव प्रसन्न झाला. त्या देवाला ‘तू देव राहणार नाहीस’, असा दुर्वास ऋषींनी शाप दिला होता. त्या देवाने ब्रह्मदेवाकडे काही वेगळे करण्याची प्रार्थना केली. ब्रह्मदेव म्हणाला, तू जे सांगशील ते मी बनवून देईन. तेव्हा देव म्हणाला, एकदा मला सर्व देवलोक बघून येऊ दे. ब्रह्मदेवाने मान्य केले. देवलोकांनी तर देवाला पाहिलेले होते. त्यामुळे त्यांना सोडून त्याने जनलोक,...
     

  • January 25, 02:20
     
    सध्याचा काळ हा काहीतरी वेगळं करण्याचा आहे. या स्पर्धेच्या युगात केवळ प्रथम क्रमांकानेच राहू नका तर काहीतरी वेगळे करून दाखवा. आपली आणि दुस-याची मागणी वाढत आहे. लवकर पाहिजे आणि अधिक पाहिजे असा उद्देश लहान-मोठ्यांचा, सर्वांचा झाला आहे. या नव्या जलद युगात असे म्हटले जात आहे की सर्वश्रेष्ठ होण्यासाठी अहंकारही सहारा बनत असतो. त्याचे म्हणणे आहे की अहंकाराच्या पूर्तीसाठी आपण अधिक...
     

  • January 15, 01:54
     
    विचार करण्याचे शिक्षण देणारी एक जातक कथा आहे. एका जुन्या हवेलीत एक वृद्ध महिला राहत होती. ती एकटीच होती. कामासाठी तिने नोकर-चाकर ठेवले होते. त्या वृद्धेजवळ एक पोपट होता. तो अत्यंत इमानदार होता. वृद्ध महिलाही पोपटावर फार प्रेम करीत असे. कारण वृद्धेला वेळ बघता येत नसे. त्यामुळे ती पोपटाने उठवल्यावर उठायची. पोपट तिला सकाळ होताच उठवायचा. त्यानंतर ती आपल्या नोकरांना उठवून घरातली कामे...
     

  • January 13, 01:35
     
    कर्म करीत राहा, फळाची चिंता करू नका हे बोलायला सोपे आहे. प्रथम या पंक्तीचे संशोधन करा. फळाची चिंता अवश्य करा. कारण चिंतेविना कर्म पर्शिम होणार नाहीत. इतके जरूर लक्षात ठेवा की फळासाठी आसक्ती नको. समस्या आसक्तीतून निर्माण होते. परंतु असे करणेही कठीण होऊन जाते. आजकाल तर आधी फळ निर्धारित केले जाते आणि नंतर माणूस कर्म करतो. मात्र जेव्हा त्याला अपेक्षित फळ मिळत नाही तेव्हा ते परेशान...
     

  • January 2, 01:41
     
    कित्‍येक वेळा असे होते की, आपण केलेल्‍या कामाचे आपल्‍याला योग्‍य फळ मिळत नाही. अशावेळेस आपले मानसिक संतूलन बिघडते. त्‍यामुळे छोटया छोटया गोष्‍टींवरूनही राग अनावर होतो. स्‍वभावात चिडचिडेपणा यायला सुरूवात होते.  अशा गोष्‍टींवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी आपल्‍या कामाचे योग्‍य नियोजन करणे आवश्‍यक असते.  काम करताना तीन सूत्रांचा नेहमी अवलंब करावा. बहुतांश लोक...
     

  • December 14, 03:27
     
    जत्रेला खूप गर्दी होती. वेगवेगळ्या प्रकारची दुकाने सजली होती आणि खरेदी करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. हलवाई शोभाराम याने जत्रेत मिठाईचे दुकान लावले होते. त्याच्या दुकानावर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. तेवढय़ात शोभारामच्या दुकानाजवळ एका गरीब माणसाने वांती केल्याचे शेजारी राहणार्‍या सतीशने पाहिले. दुकानाजवळच घाण केल्यामुळे शोभाराम त्या माणसावर...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...