जाहिरात
 

आपल्या आत दोन गोष्टींचा संघर्ष सुरूच असतो. हिंसा आणि अहिंसा. बाहेर भलेही आपण प्रदर्शन करीत नसलो तरी आपण कधी कधी...

आपले सामाजिक जीवन असो वा व्यावसायिक जीवन, व्यक्तीच्या विकासात अहंकार नेहमीच अडथळे निर्माण करतो. अहंकार व इतर...

अहंकारात आहे पतनाचे मूळ

अहम हा स्वाभिमान, आत्मप्रतिमा वा आपल्या विषयात प्रतिक्रिया म्हणून ओळखला जातो. अहम व गर्वादरम्यान एक पुसटशी...

अहंकार ज्ञानाची सर्व दारे बंद करतो; प्रयत्नच मनुष्याला बुद्धिमान करतात

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन यांचे अनेक शोध सर्वांनाच माहीत आहेत. आज संपूर्ण जगच त्यांचे अनुकरण करीत आहे. इतके...
 

क्रोध दाबू नका, त्यावर नियंत्रण मिळवा; जाणून घ्या कसे ?

या जगात आगीएवढेचे भीषण काय असेल तर ते क्रोध होय. क्रोध  आपल्याला नव्हे आपल्या व्यक्तिमत्त्वाला जाळतो. क्षणिक...

श्रीकृष्णाच्या जीवनातून शिका क्रोधाला आवर घालायचे कसे ?

आपल्या मनात अनेक भाव-भावना निर्माण होत असतात. भाव-भावनांची अनेक रूपे आणि उपयोग आहेत. मनातील भावना दाबून न टाकता...
 

आणखी वाचा

 
 
 

  • October 13, 04:04
     
    जीवनात जबाबदारी अनेक मार्गांनी येत असते. लग्न करून संसार थाटणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. गृहस्थार्शमात कधीही आवेशात आणि अज्ञानात, सहजपणे प्रवेश करू नका; अन्यथा त्यातील संपूर्ण खुमारीच संपुष्टात येईल. अजाणतेपणी आणि आवेशात गृहस्थार्शमात प्रवेश केल्यानंतर आपल्यातील ऊर्जेचा दुरुपयोग होऊ शकतो. परिणामी नातेसंबंधात क्रोध अधिक आणि प्रेम कमी होऊ शकते. अज्ञानात आपण घर उभे केले...
     

  • October 13, 04:03
     
    स्वातंत्र्यपूर्व काळात सौराष्ट्रात वसो राज्याचे राजे गोपालदास देसाई होते. ते तरुण होते आणि मोठय़ा रुबाबात राहत असत. त्यांच्या सवयी महागड्या होत्या. स्वभाव विलासी होता. स्वत:च्या सोयी-सुविधांवर ते भरपूर खर्च करीत असत. थोडेही कष्ट त्यांना सहन होत नव्हते. प्रवासात त्यांच्यासोबत आवश्यक त्या सर्व छोट्यामोठय़ा वस्तू असायच्या. एक दिवस काही कारणांमुळे कुणीही सेवक त्यांच्यासोबत...
     

  • October 12, 07:06
     
    कॉर्पोरेट जगाचे सर्वात मोठे नुकसान हे आहे की ते फक्त रिझल्ट ओरिएंटेड असतात. सांगितलेले काम वेळेवर आणि पूर्ण झाले नाही तर क्रोध निर्माण होतो आणी त्याचा आपल्या कामावर परिणाम होतो. काम करताना दबाव असावा पण तो दबाव प्रेमाचा असावा त्यामध्ये क्रोध नसू नये. आजकालच्या काळात ऑफिसमध्ये कामाचा एवढा दबाव आहे की कर्मचारी निराश होऊन जातात. आपला मेंदू काम करताना शांत असला पाहिजे त्यामुळे...
     

  • October 9, 04:08
     
    बाहेरच्या जगात आपल्याकडून होणारे नाटकासारखे वागणे हळू हळू आपल्या स्वभावात उतरू लागते. लोक जगासमोर एक असतात आणि आपल्या आत वेगळे. कधी कधी बाहेरच्या जगातील ताण तणाव आपल्या आत उतरू लागतात. आपला मूळ स्वभाव हरवू लागतो.काही लोक राग आल्याचा अभिनय करतात. ऑफिसात, मित्रांमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रसंगी राग आल्याचे नाटक करावे लागते, पण तोच आपला स्वभाव बनण्याची दाट शक्यता असते. काळाच्या...
     
<< Prev 1 Next >>
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा