जाहिरात
 

एक गुरू आणि शिष्य तीर्थयात्रेच्या हेतूने निघाले होते. चालत चालत त्यांना रात्र झाली. दोघेही एका झाडाखाली...

'प्रेम' हे परमेश्वराने मानवाला दिलेली ‍देणगी आहे. मुले- मुली वयात येताना एकमेंकाविषयी परस्पर आकर्षण निर्माण...

दाम्‍पत्‍यातील प्रेमळ संबंध कायम ठेवण्‍यासाठी हे वाचा...

विवाह झाल्‍यानंतर नवदाम्‍पत्‍यांचे सुरूवातीचे काही दिवस मजेत जातात. परंतु,  काही कालावधीनंतर...

प्रेमाचा प्रारंभ मैत्रीपासून करा, अपेक्षांचे ओझे वाटणार नाही

आजकाल मित्र मिळणे अवघड बनले आहे आणि मैत्री हा चक्क धंदा बनला आहे. ज्या वयात मित्र बनवता येतात, त्या वयात अभ्यास,...
 

एकमेकांमधील प्रेम वाढवण्यासाठी मधुर वाणी महत्त्वाची

सध्याच्या काळात कुटुंबांमध्ये अनेक बदल झालेले दिसून येत आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे चर्चा...

अशा प्रेमाचा काय उपयोग ? ज्यात 'या' गोष्टी नसतील...

महाभारतात धृतराष्ट्राच्या पुत्रमोहाची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. अतिपुत्रमोहाने धृतराष्ट्र...
 

आणखी वाचा

 
 
 

  • November 17, 06:24
     
    एका गावात स्वामी श्रद्धानंद यांचे प्रवचन सुरू होते. माणसाने शरीराने नव्हे, तर मनाने सुंदर असले पाहिजे. शरीराचे सौंदर्य नाशवंत आहे; परंतु मनाचे सौंदर्य आयुष्यभर साथ देते, असे ते प्रवचनातून श्रोत्यांना सांगत होते. उपस्थित असलेल्या या श्रोत्यांमध्ये काही महिला भरपूर मेकअप करून आल्या होत्या. स्वामीजी त्यांच्याकडे पाहूनच सौंदर्याबाबत बोलत असल्याचे त्या महिलांना वाटत होते....
     

  • November 14, 03:20
     
    वारा व सूर्यनारायण यांच्यात अधिक श्रेष्ठ  व शक्तिमान कोण? यावरून जोरात भांडण सुरू झाले. ते हमरीतुमरीवर आले. शेवटी असे ठरले की, रस्त्यावरून जाणार्‍या एखाद्या वाटसरूचे कपडे काढायला लावण्यात जो कोणी यशस्वी होईल तोच श्रेष्ठ  व विजयी होय. सर्वप्रथम उत्तरवारा म्हणजे पवनराजांनी प्रवाशांवर हल्ला केला. सोसाट्याचा वारा सुटला. त्या प्रवाशाने वार्‍याचा जोर बघून प्रवाशाने आपले...
     

  • November 7, 03:13
     
    मानवी जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून सुरू आहे. अधिकांश लोकांच्या गृहस्थी जीवनाची सुरूवात याच भूमिकेतून झालेली असते. देहाचे भान, देहाची तृप्ती आणि अतृप्ती यातूनच अशांतीचा जन्म होतो. काही घरांमध्ये नाते तयार होतात ते शरीरापासून आणि संपतातही शरीराच्या स्तरावरच. शरीराशिवाय परस्पर आत्मसमर्पणाची भावनाच नसते. दांपत्य हे शरीरपातळीवरच टिकले असेल तर तिथे त्यागाची...
     

  • October 31, 08:30
     
    घर किंवा कुटुंब म्हणजे एक माळ आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्यात गुंफली जाते. घरातील सारे सदस्य या माळेतील मोती आहेत. एकही मोती कमी असेल किंवा धागा तुटलेला असेल तर माळेचे सौंदर्य नष्ट होते. माळ विखुरली जाते.घरातील प्रत्येक सदस्याचे महत्त्व हे समसमान असते. आपण कुटुंबाशिवाय अपूर्ण असतो. आपल्यावर कोणतीही परिस्थिती येवो, कितीही संकटे येवोत, आपण सदैव कुटुंबासोबत राहिले पाहिजे....
     

  • October 28, 05:52
     
    महाभारतात एक प्रेमकथा आहे. ही प्रेमकथा आहे राजा नल आणि त्याची पत्नी दयमंती यांची. या कथेतून आपल्याला कळते की खरे प्रेम ओळखायचे कसे ? प्रेमाला शब्द किंवा भाषेची आवश्यकता नसते. प्रेम केवळ डोळ्यांच्या भाषेनेही ओळखता येऊ शकते.महाभारतातील नल-दयमंती कथा अशी आहे. नल निषध राज्याचा राजा होता. विदर्भराज भीमक यांची कन्या होती दयमंती. जे लोक या राज्यांची यात्रा करायचे ते नलासमोर...
     

  • October 26, 07:05
     
    या व्यवहारी जगात आपला कोण आणि परका कोण, हे ओळखणे तसे कठीण आहे. कधी कधी आपण आपल्या हितचिंतकांना दूर सारतो आणि शत्रूंना जवळ करतो. काही लोकांना वाटतं की व्यावसायिक नाते हे ठराविक मर्यादेपर्यंतच ठीक असतात, परंतु हे खरे नाही.व्यावसायिक नात्यांतही आपण जर आपले आणि परके ओळखू शकलो आणि त्या नात्यांला थोडे प्रेम आणि विश्वास याचे सिंचन केले तर हे नातेही दीर्घकाळ टिकू शकतात. जीवनाला अर्थ...
     

  • October 22, 03:30
     
    माणसाच्या जीवनात प्रेम येते तेव्हा अत्यंत हळूवारपणे त्याची जाणीव होते. परंतु प्रेम जाते तेव्हा मात्र मागे एक रितेपणा सोडून जाते. आजचे युग हे नात्यांना सावधपणे फुलविण्याचे युग आहे. नात्यांमध्ये नाविण्य आणण्याचे हे युग आहे. नात्यांत सतत नाविण्य कसे आणवे याचे मार्गदर्शन आपल्याला भागवतातून मिळते.भगवान श्रीकृष्णाचे दांपत्य जीवन पाहा. रुक्मिणी आणि सत्यभामा या राण्यांविषयी...
     

  • October 13, 03:54
     
    आजकाल सारे संबंध देवाणघेवाणीवर टिकून आहेत. उगीच फुकटात कोणी कोणाशी बातचीत करीत नाही. बाहेरच्या जगात माणूस खूप प्रोफेशनल झाला आहे. ही बाब सर्वांच्या लक्षात आली आहे. मात्र आजकाल लोक घरातही नातेसंबंध मोजूनमापून ठेवतात. बाप-मुलगा, भाऊ-भाऊ, पती-पत्नी व्यवहाराप्रमाणे नातेसंबंध ठेवू लागले आहेत. त्यांना हे एक ओझे वाटत आहे, परंतु अध्यात्म सांगते की, कमीत कमी घर-परिवारातील लोक प्रेम आणि...
     

  • October 13, 03:52
     
    सर्वात मोठी ताकद प्रेमात. त्यातल्या त्यात नि:स्वार्थ प्रेमात. हे सत्य असले तरीही अशा प्रेमाची अनुभूती कमी लोकांना येते. ज्यांना अशा प्रेमाची अनुभूती येते, ते खरेच भाग्यशाली होत. प्रेमात माणूस स्वत:ला विसरतो आणि वचन देतो. पुढे दिलेले वचन विसरतो. त्यामुळे अनेकांना प्रेमावर विश्वास राहत नाही. प्रेमात दिलेले शब्द पाळणारा श्रेष्ठ असतो. मुळात श्रेष्ठ असणारा भगवंत पुंडलिकाला...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा