जाहिरात
 

बाहेरील नातेसंबंधाप्रमाणे स्वत:शी संबंध निर्माण करा

संसारात राहून आपण अनेक लोकांशी नातेसंबंध जोडत असतो. प्रत्येक नाते एक दायित्व असते. दायित्वाचा बोध आध्यात्मिक जागृतीसाठी आवश्यक असते. ज्याप्रमाणे आपण बाहेर नातेसंबंध बनवत असतो, त्याप्रमाणे आपण स्वत:शीही आपला संबंध बनवायला पाहिजे. या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपला स्वत:चा संबंध कसा आहे आणि आपण तो प्रामाणिकपणे निभावत आहोत का? मात्र स्वत:शी नातेसंबंध बनवण्यासाठी आपल्या आत उतरावे लागते. अध्यात्म सांगते की माणसाला भविष्यात डोकावण्यात रुची असते. भविष्यात आव्हाने असू शकतात. परंतु अनुभव नसतो. भूतकाळात स्मृती असते. त्यामुळे आपल्या भूतकाळाकडून अनुभव प्राप्त...
 

अपेक्षांच्या ओझ्यामुळे तुटते पती- पत्नीतील प्रेमळ नाते

पती-पत्नीमधील नाते हे एका नाजूक धाग्याप्रमाणे असते. त्यांच्यातील नाते हे विश्वासावर चालते. या विश्वासाला तडा...

क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही

क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही आपले बोलणे व वर्तनामुळे कुणाची भावना दुखावत असेल, तर त्याची जाणीव होताच...
 
 
 

आपल्या सुखात दुसर्‍याचे दु:ख असू नये

आपल्याला काही प्राप्त व्हावे आणि त्याची झळ दुसर्‍याला बसू नये, हीच जीवनशैली परमात्म्याला पसंत आहे. जगाचा नियम...

जाणून घ्या, केवळ याच कारणामुळे बिघडतात पती- पत्नीतील संबंध

पती-पत्नीमधील नाते हे एका नाजूक धाग्याप्रमाणे असते. त्यांच्यातील नाते हे विश्वासावर चालते. या विश्वासाला तडा...
 
 

आणखी वाचा

 
 
 

  • December 10, 01:51
     
    पति-पत्नीवरच कोणत्याही कुंटूंबाच्या यशाची धुरा असते. त्यांचे यशस्वी जीवनच सुखी कुटूंबाचा आधार असतात. जर त्यांच्या नात्यामध्ये थोडाजरी दूरावा असेल तर त्याचा परिणाम कुटूंबाच्या यशापयशावर होतो. त्यामुळे पति-पत्नीचे संबंध , त्यांच्यातील प्रेम हे कायम रहायला हवे. त्यामुळेच पति-पत्नीला दोन देह एक जीव म्हटले जाते. हे दोघे जेव्हा एकत्र येतात आणि त्यांच्यातील अपूर्णता ही...
     

  • December 5, 03:08
     
    प्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड यांनी सर्वकाही प्राप्त केले. धन-दौलत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य आणि अपार यश. हे सर्व हेन्री फोर्डने मिळवले होते. जेव्हा ते समृद्धी आणि कीर्तीच्या शिखरावर होते तेव्हा एके दिवशी एका पत्रकाराने त्यांना विचारले, महोदय, आपण आपल्या जीवनात धनसंपत्तीबरोबरच यश आणि मानसन्मान मिळवला आहे. आपल्या सौजन्याने अनेक महान कार्ये पार पडली आहेत. सारे जग आपल्या...
     

  • November 19, 05:37
     
    यशस्वी गृहस्थी जीवनाचा आधार सुखी दांपत्य असतो. पती-पत्नींमध्ये एकमेकांप्रती सन्मानाची भावना असेल आणि स्वाभिमानाची मर्यादा न ओलांडण्याचा विवेक असेल तरच दांपत्य जीवन सुखी बनणे शक्य आहे. पती पत्नीशी किंवा पत्नी पतीशी सन्मानाने वागत नसल्यास तिथे परामात्मा राहू शकत नाही. परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. ज्या घरात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल तिथेच त्याचा वास असतो....
     

  • November 17, 05:57
     
    एका गावात स्वामी श्रद्धानंद यांचे प्रवचन सुरू होते. माणसाने शरीराने नव्हे, तर मनाने सुंदर असले पाहिजे. शरीराचे सौंदर्य नाशवंत आहे; परंतु मनाचे सौंदर्य आयुष्यभर साथ देते, असे ते प्रवचनातून श्रोत्यांना सांगत होते. उपस्थित असलेल्या या श्रोत्यांमध्ये काही महिला भरपूर मेकअप करून आल्या होत्या. स्वामीजी त्यांच्याकडे पाहूनच सौंदर्याबाबत बोलत असल्याचे त्या महिलांना वाटत होते....
     

  • November 16, 02:49
     
    जेव्हा आपल्यातील वासना भिन्न आणि भोग वेगळे असतील तेव्हा मतभेद व विवाद सुरू होतात. संसारात नाते संबंधात नेहमीच वादविवाद असतात. उदा. पती-पत्नी, माता-पिता आणि अपत्यांमध्ये तसेच भौगोलिक दृष्टीने देशातही वाद असतो. आज स्त्री पुरुषासोबत जोडलेली आहे ती केवळ सुरक्षेमुळे. तिला सुरक्षा हवी आहे, तर पुरुष तिच्यात नावीन्य शोधत आहे. त्याचे भोग केंद्र वेगळे असते. त्यामुळे दोघेही एकमेकांशी...
     

  • November 15, 10:49
     
    सुंदरता ही ईश्वराची देण आहे. सौंदर्य आणि शृंगार परमात्म्याला पसंत आहे. त्यामुळे शृंगाराला शरीराशी जोडले गेले आहे, त्यातूनच शृंगार हे वासनेचे केंद्र बनले आहे. सौंदर्याचा संबंध जोपर्यंत शरीराशी राहील तोपर्यंत हा भोगाचा विषय ठरेल. मात्र, सुंदरता ईश्वराशी जोडताच एक अनुभूती होते. सौंदर्याला संसाराशी जोडल्यावर शृंगार केवळ रूपाचा संयोजक बनेल आणि यांची सांगड ईश्वराशी घालण्यात...
     

  • November 14, 01:05
     
    स्वातंत्र्य सर्वांनाच प्रिय आहे. मात्र स्वतंत्र राहण्याबरोबरच स्वावलंबनही आवश्यक आहे. संसारात स्त्री-पुरुष पती-पत्नीच्या रूपात असतात. तेव्हा ते स्वतंत्र असतात, परंतु स्वावलंबन आलेले नसते. परमात्मा आणि प्रकृतीने स्त्रियांना आई बनण्याचा एक विशेष अधिकार दिला आहे. त्यामुळे समाजात त्यांना अधिक प्रतिष्ठा असली पाहिजे. मात्र उलट झाले आहे. त्यांच्या गुणाला त्यांची मजबुरी...
     

  • November 7, 08:04
     
    आपण जेथे काम करतो तेथील वातावरणाशी आपण चांगल्या प्रकारे परिचित असतो. काही लोकांशी आपले चांगले पटते तर काहींशी आपले नेहमी वाद होतात. सर्वांशी एकसारखे नाते तयार होऊ शकत नाही. कामाच्या ठिकाणी एखाद्याशी वाद झाल्यास त्याचा परिणाम थेट आपल्या कार्यक्षमतेवर आणि कामावरही होतो. ताण आपल्या कामतही उतरतो. ऑफिसात तणाव असेल तर आपण घरातही चिडचिड करतो. घरातील वातावरण खराब होते. खरे तर...
     

  • November 1, 06:32
     
    काही लोक धन, पैसा, सोने-चांदी, हीरे-मोती, ज्वेलरी आदीच्या रक्षणासाठी सर्वस्व झोकून देतात. बहुतेक लोकांच्या दृष्टीने धनसंपत्ती हेच सर्वकाही असते. धनसंपत्तीच्या पुढे हे लोक नात्यांना कमी लेखतात. जे लोक केवळ धनसंपत्तीलाच महत्त्व देतात ते एक दिवस नष्ट होतात. या लोकांना जेव्हा सोबत आवश्यक असते तेव्हा ते एकटे पडतात. आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही माणसाने कधीही...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा