मुंबई - राज्यातील सहा हजारांहून अधिक टंचाईग्रस्त गावांची वीज तोडू नये, असे आदेश मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी बुधवारी दिले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर कदम यांनी टंचाईबाबत आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली.सातारा जिल्ह्यासह सांगली आणि सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, लातूर, नागपूर,...
रिक्षावाला (मीटरकडे बघून), साहेब 100 रुपये झालेत, सांता- हे घे 50 रुपये. रिक्षावाला- साहेब हे बरोबर नाही 100 रुपये झाले असताना तुम्ही मला 50 रुपयेच देत आहात. सांता- अरे तू पण माझ्यासोबत रिक्षात बसून आलास ना?