जाहिरात
 
महाराष्ट्र

टंचाईग्रस्त गावांची वीज तोडू नका - पतंगराव कदम

टंचाईग्रस्त गावांची वीज तोडू नका  - पतंगराव कदम मुंबई - राज्यातील सहा हजारांहून अधिक टंचाईग्रस्त गावांची वीज तोडू नये, असे आदेश मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी बुधवारी दिले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर कदम यांनी टंचाईबाबत आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली.सातारा जिल्ह्यासह सांगली आणि सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, लातूर, नागपूर,...
 

सातशे ग्रॅम वजनाच्या बाळाचे प्राण वाचवले

32 व्या वर्षी बाळाची आई होण्याची अखेरची संधी लाभलेल्या अनुमिता चौधरी या महिलेने आठ महिन्यांतच...
 

जळगावच्या जेलरला न्यायालयाने फटकारले

घरकुल घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चौघा आरोपींना नाशिक येथील कारागृहात...

45 वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे नगरसेवकपद

एकदा मिळालेले नगरसेवकपद पुढील टर्ममध्ये टिकेल की नाही याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही.

आयुध निर्माणींचेही आता ‘रिक्रुटमेंट बोर्ड’

कर्मचारी भरतीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी रिक्रुटमेंट बोर्डाचा यशस्वी झालेला प्रयोग आता...

आठवलेंनी दिली भुजबळांना नाशिकमध्ये पाठिंब्याची सशर्त ऑफर

त्रिशंकू अवस्थेत असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी कोण बसणार?
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
एक नजर
 
1
/
10
 
 
 

नाशिक महापालिका निवडणूक: पराभवानंतर शिवसेनेचे आत्मचिंतन

नाशिक महापालिका निवडणूक: पराभवानंतर शिवसेनेचे आत्मचिंतन

 
महापालिकेत 13 वर्षे सत्ता भोगणार्‍या शिवसेनेच्या उमेदवारांना आलेल्या...
 
 
 
जाहिरात
 
ज्योतिष
 
राशीभविष्य
अंक ज्योतिष
 
 
 


हास्ययात्रा

रिक्षावाला (मीटरकडे बघून), साहेब 100 रुपये झालेत, सांता- हे घे 50 रुपये. रिक्षावाला- साहेब हे बरोबर नाही 100 रुपये झाले असताना तुम्ही मला 50 रुपयेच देत आहात. सांता- अरे तू पण माझ्यासोबत रिक्षात बसून आलास ना?