जळगाव - उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता मिळवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) दाखल तक्रारीत सहा वर्षांनंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. जळगाव, नाशिक व धुळे येथील सुमारे 50 जणांच्या पथकाने मंगळवारी एकाचवेळी जळगावसह पुणे व अन्य ठिकाणच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या. त्यांचे...
शहरातील पिंप्राळा परिसरातील लोकसंख्या 50 हजारापर्यंत पोहचली असून नागरिकांना टपाल पोहचविण्याचा कारभार फक्त एकाच कर्मचार्यावर चालत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.