जाहिरात
 
जळगाव
 
 

जळगावच्या महापौरांचा आता जनता दरबार!

जळगावच्या महापौरांचा आता जनता दरबार!
जळगाव - शहरातील नागरिकांना भेडसावणार्‍या दैनंदिन समस्या ऐकून घेण्यासाठी पालिकेत महापौर ‘हेल्पलाइन’ची संकल्पना राबविली जात आहे. यानंतर आता महापौर किशोर पाटील यांनी जनता दरबारचा उपक्रम सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. ‘महापौर हेल्पलाइन’ (8408004567) चा चांगला उपयोग होत आहे. दोन...
 

‘डाऊन स्कीम’नंतरही पाणी कपातीचे जळगावात संकट

महापालिकेची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जिच्या भरवशावर शहराच्या सुरळीत पाणीपुरवठय़ाचे मनोरथ रचले जात होते, त्याच ‘डाऊन स्कीम’च्या र्मयादा स्पष्ट झाल्या आहेत.
 

भुसावळ तालुक्यातील जलस्त्रोत दूषित; गावांना मिळणार ‘पिवळे कार्ड’

जलजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून तालुक्यातील जलस्त्रोतांची रासायनिक व भौतिक तपासणी...

कृषी बैठकीत पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी घेतला कागदी नियोजनाचा आढावा

जिल्ह्याच्या आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने तयार केलेल्या कागदी नियोजनाचा केवळ...

पाडळसरे धरणाची उंची वाढवल्यास अमळनेरचा पाणी प्रश्‍न सुटेल

पाडळसरे धरणाची उंची दोन मीटर वाढविल्यास अमळनेर शहरासह 22 गावांचा पाण्याचा प्रश्‍न सुटू शकतो.

दहावीच्या पुस्तकांत भारताचा सदोष नकाशा; शासन मात्र अनभिज्ञ

नव्या अभ्यासक्रमातील पुस्तकांमधील चुकांची पुनरावृत्ती सुरूच आहे.
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
जाहिरात