जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri
रत्नागिरी


अलिबाग - शेतकर्‍यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीक लावण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र प्रत्येक वेळेला नव्याने...


पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक...

महाराष्‍ट्राची सुंदरी ठरली रागिणी दुबे

रत्नागिरी - महाराष्‍ट्र सुंदरी स्पर्धा रत्नागिरीत पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या रागिणी दुबेने...

हापूस निघाला अमेरिकेला

रत्नागिरी - ब-याच मध्‍यांतरानंतर रत्नागिरी हापूस आंब्याची निर्यात मंगळवारपासून (ता.14) अमेरिकेला सुरू करण्‍यात...
 

नारायण राणे यांचा दोन दिवसांचा रत्नागिरी दौरा

रत्नागिरी - उद्योग मंत्री नारायण राणे शुक्रवार(ता.17) व शनिवार(ता.18) या दोन दिवसाच्या दौ-यासाठी जिल्ह्यात  येत...

नाणीजजवळ अपघातात एक ठार

रत्‍नागिरी- रत्‍नागिरी-कोल्‍हापूर मार्गावरील नाणीज मठासमोर एका मालवाहू ट्रकखाली सापडल्‍याने तरूण जागीच...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 9, 02:22
     
    अलिबाग - लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथील युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईच्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिस दलातील विशेष सुरक्षा दलास पोलिस उपनिरीक्षक असलेल्या स्वप्निल रविकांत थळे (वय 29) हा प्रशिक्षणासाठी औरंगाबादेत आला होता. या वेळी त्याचे तेथील एका युवतीशी सूत सुळले. त्यांच्या नियमित भेटीगाठीही सुरू...
     

  • April 30, 12:54
     
    गुहागर - राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जयदेव मोरे यांची गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्‍यक्षपदीतर, स्नेहा वरंडे यांची उपनगराध्‍यक्षपदी सोमवारी निवड करण्‍यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी काम पाहिले. गुहागर नगरपंचायतीचे अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्ष ही दोन्ही पदे  राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडे गेली आहे. 17 नगरसेवकांपैकी मोरे यांना 11 मते...
     

  • April 29, 02:23
     
    चिपळूण - कोकण रेल्वेमार्गावरील चिपळून रेल्वे स्थानकात थांबलेल्या मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली. या घटनेत कोणतीही मानवी हानी झालेली नाही. सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. रेल्वे इंजिनला कोणत्या कारणामुळे आग लागले होते, हे स्पष्‍ट झालेले नाही.
     

  • April 29, 01:33
     
    रत्नागिरी-  काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते नेते दिल्लीसमोर झुकतात. असे स्वाभिमान नसलेले नेते महाराष्ट्राला नकोत. जैतापूरची अणुभट्टी ही काही हातभट्टी नाही. या प्रकल्पाला आमचा विरोधच आहे. कोकणच्या मुळावर उठणार्‍यांना मुळातून उपटून टाका, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली.  कुडाळ येथे रविवारी आयोजित जाहीर...
     

  • April 27, 02:48
     
    अलिबाग - रोहा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडी घसरल्याने कोकणात जाणा-या व मुंबईकडे येणा-या रेल्वेगाड्यांची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली, त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मुंबईकडून कोकणकडे जाणारी मालगाडी रोहा रेल्वेस्थानकाजवळील फाटकाजवळ घसरली. या गाडीचे चाक रुळावरून घसरल्याने रोह्याहून दिवा येथे जाणारी प्रवासी गाडी...
     

  • April 26, 03:02
     
    अलिबाग- महाराष्‍ट्रात व देशात गेल्या काही महिन्यांतील घटना पाहता हा देश छत्रपती शिवराय व स्वामी विवेकानंदांचा आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या परिस्थितीत तरुणांत स्फूर्ती जागविण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. किल्ले रायगडावरील पोलिसांची मानवंदना पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू,...
     

  • April 24, 01:59
     
    अलिबाग - कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी माजी उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याचा जामीन विशेष न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच त्याला अटक करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. रायगड येथे उपजिल्हाधिकारी पदावर असताना ठाकूर याने 118 कोटी 39 लाख 816 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली होती. मात्र 90...
     

  • April 20, 01:00
     
    रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात चालू वर्षी 20 लाख 51 हजार झाडे जिल्हा परिषद लावणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्‍यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबवली जाणार आहेत. त्यात पर्यावरण ग्राम समृध्‍द योजना, शतकोटी वृक्षलागवड, वृक्षलागवड व संवर्धन यांचा समावेश आहे. शासनाने प्रत्येक खात्याला वृक्षलागवडीचे उद्दीष्‍ट ठरवून दिले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद...
     

  • April 18, 12:47
     
    खेड - तालुक्यात सोमवारी (ता.15) सुकिवली सोनारवाडी येथे लागलेल्या आगीत आंबा आणि काजूची बाग जळून खाक झाली.  बागयतदार प्रभाकर मोरे यांच्या आंबा आणि काजू बागेस सोमवारी आग लागली.  यात मोरे यांची 20 एकरांवरील बाग आगीत पूर्णपणे नष्‍ट झाली. यात लाखों रूपयांचे नुकसान झाले  आहे.  आग विझवण्‍याचे प्रयत्न ग्रामस्थांनी केले. मात्र वारा असल्याने आग नियंत्रणात आली नाही.  आगीची माहिती...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...