जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur
कोल्हापूर


कोल्हापूर - सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे सातत्य असलेल्या येथील राजर्षी शाहू स्मारक भवनने रविवारी दुपारी...


 सातारा - प्रेमप्रकरणातून तरुणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून तरुणाच्या आई, वडील आणि भावाला बेदम मारहाण करून...

अल्झायर्मस संशोधनासाठी पन्नास लाखांची शिष्यवृत्ती

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हय़ातील करवीर तालुक्यातील वडकशिवालेचे सुपुत्र डॉ. सचिन पांडुरंग पाटील यांना...

व्यापार्‍यांच्या बंदमध्ये हमालही सहभागी होणार

सांगली -  एलबीटीविरोधात कृती समितीने पुकारलेल्या बंदला दुसर्‍या दिवशीही सांगलीत चांगला प्रतिसाद मिळाला....
 

एलबीटीविरोधी आंदोलनावरून सांगलीतील व्यापार्‍यांमध्ये फूट

सांगली - स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात सांगलीतील व्यापार्‍यांनी शुक्रवारपासून बेमुदत बाजारपेठ बंद...

महाराष्ट्रात प्रथमच जुळ्या-तिळ्यांचा स्नेहमेळा

कोल्हापूर - शहरातील पत्की हॉस्पिटलमध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये 854 जुळी आणि तिळी मुले जन्माला आली. अशा सर्व मुलांचा...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 17, 03:00
     
    सांगली - खेळण्यातील इलेक्ट्रॉनिक गेमचा स्फोट झाल्याने एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील घानवड येथे गुरूवारी ही दुर्घटना घडली. शुभम सुरेश राजमाने असे मृत बालकाचे गाव आहे. सुरेश राजमाने उन्हाळ्याच्या सुटीसाठी   कुटूंबासह गावी घानवड येथे आले आहेत. गुरूवारी सकाळी त्यांचा मुलगा शुभम हा घरासमोर इलेक्ट्रॉनिक गेम खेळत बसला होता. सेलवर चालणार्‍या गेमचा...
     

  • May 16, 11:31
     
    सातारा -  खंडोबाच्या माळावरील खंडोबाच्या मुखवट्यांसह इतर मौल्यवान साहित्य अज्ञात आरोपीने लंपास केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. सुमारे साठ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पुजार्‍यांनी सकाळी मंदिर उघडल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झाले. पहाटे ही चोरी झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
     

  • May 15, 11:17
     
    सांगली - सुटीसाठी मामाकडे आलेल्या बारावीतील विद्यार्थिनीचा शासकीय क्रीडा संकुलातील स्विमिंग टॅँकमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी मिरजमध्ये घडली. र्शुती र्शीपाल ऐतवडे (वय 17) असे मृत युवतीचे नाव असून ती मूळची बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. मिरज येथे ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग टँक आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी चार लाइफगार्ड शासनाने नियुक्त केले आहेत. मात्र...
     

  • May 15, 03:21
     
    कोल्हापूर - जनभावना पायदळी तुडवून टोल वसुलीला दिलेली स्थगिती उठवून शासनाने याबाबत अधिसूचना काढली आहे. त्यामुळे पित्त खवळलेल्या टोलविरोधी कृती समितीने सरकारविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. ‘हिंमत असेल तर टोल वसुली कराच’ असे आव्हान कोल्हापूराकरांनी थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर नऊपैकी पाच टोलनाक्यांचे ठेके घेतलेले कोल्हापूरचे कंत्राटदार विनय...
     

  • May 13, 11:20
     
    कोल्‍हापूर- कोल्‍हापूर शहर रस्‍ते विकास प्रकल्‍पांतर्गत कोल्‍हापूर शहरामध्‍ये 2008 साली आयआरबी, कोल्‍हापूर महानगरपालिका व महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळ यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या करारावेळी लोकप्रतिनिधींला विश्‍वासात न घेता तो लादण्‍यात आल्‍याची तक्रार मुख्‍यमंत्र्याकडे करण्‍यात आल्‍याचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी म्‍हटले आहे. जोपर्यंत...
     

  • May 10, 12:26
     
    सातारा - ‘प्रलंबित मागण्यांबाबत सरकारच योग्य निर्णय घेईल. मात्र, प्राध्यापकांनी संप करू नये. केवळ आर्थिक बाबींवर भांडत असताना शिक्षणातली गुणवत्ता, दर्जा कसा सुधारेल हेही त्यांनी पाहिले पाहिजे,‘ अशा शब्दात केंद्रीय कृषिमंत्री व राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या तीन महिन्यांपासून संपावर गेलेल्या प्राध्यापकांचे कान पिळले. एलबीटीवर व्यापारी व...
     

  • May 10, 12:01
     
    सातारा - व्यापारी तसेच प्राध्यापकांनी टोकाची भूमिका घेऊ नये. यात सामान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या दोघांचेही प्रश्न सामोपचाराने सुटू शकतात, तेव्हा संप थांबवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुरुवारी केले. प्राध्यापकांना 500 कोटी देण्याची सरकारने तयारी केलेली असतानाही संप सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे नुकसान करणे योग्य नाही. ज्या प्राध्यापकांनी नेट-...
     

  • May 9, 12:53
     
    सातारा/मुंबई- स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधासाठी एकवटलेल्या व्यापारी संघटनांनी बेमुदत बंद पुकारला आहे. आता या संपाचा परिणाम मुंबईतही हळूहळू जाणवू लागला आहे. मुंबईतील व्यवहार ठप्प होऊ लागले आहेत. आणि ते राज्यासाठी परवडणारे नसल्याचे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एलबीटीवरून व्यापार्‍यांनी पुकारलेल्या संपावर तातडीने तोडगा...
     

  • May 9, 08:51
     
    कोल्हापूर-  कर्नाटकातील बेळगाव आणि परिसरातील जनतेने  स्वाभिमान दाखवत महाराष्‍ट्र एकीकरण समितीच्या दोन उमेदवारांना विजयाचा गुलाल उधळण्याची संधी मिळवून दिली आहे. समितीने उत्तर बेळगाव, दक्षिण बेळगाव, खानापूर, बेळगाव ग्रामीण आणि निपाणी अशा 5 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते; परंतु ग्रामीणमध्ये बंडखोरी झाल्याने तेथे समितीला पराभव पत्करावा लागला. पाचपैकी निपाणीतील...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...