जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad
औरंगाबाद


औरंगाबाद - वाळूजमधील महिला बेपत्ता होण्यामागे सेक्स रॅकेट असल्याचा दाट संशय आहे. महिलांना आमिष दाखवून...


औरंगाबाद - जिल्हा परिषदेकडून शिवसेनेच्या सदस्यांची कामे केली जात नसल्याचा आरोप करत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार...

औरंगाबादमध्ये दोन दिवसांनंतर बरसला; पाहा, कसे झाले शहर ओलेचिंब

औरंगाबाद - दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मंगळवारी (18 जून) दिवसभर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. शहरातील सखल...

जिन्सीत मोबाइलवर मटका खेळणार्‍या सहा जणांना अटक

औरंगाबाद - मोबाइलवरून आकडे लावून कल्याण मटका खेळणार्‍या सहा जणांना जिन्सी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई...
 

अटकेच्या वेळीही रमेश कदम यांनी केले शक्तिप्रदर्शन!

औरंगाबाद  - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी मंगळवारी...

वर्चस्वासाठी राष्ट्रवादीची धडपड

औरंगाबाद - राष्ट्रवादी कॉँग्रेसने शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची तयारी सुरू...
 

आणखी वाचा

 
 
 

  • June 19, 08:42
     
    औरंगाबाद - किलेअर्क परिसरात वंदे मातरम् सभागृह आणि हज हाऊसच्या उभारणीसाठी या आठवड्याच्या अखेरीस शासनाचा अंतिम निर्णय (जी.आर.) होणार आहे. त्यानंतर येथील 53 कुटुंबांच्या मालमत्ता लगेच पाडल्या जाणार आहेत. त्या मोबदल्यात बाधितांना पडेगाव येथील गायरानावर 600 चौरसफूट भूखंड, बांधकामासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जाणार आहेत. वरील दोन्हीही वास्तूंचे काम तातडीने सुरू व्हावेत,...
     

  • June 19, 08:37
     
    औरंगाबाद - पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंतीची डागडुजी न केल्याने मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता खडकेश्वर येथील बालज्ञान मंदिराची 10 फूट उंचीची भिंत कोसळली. ही घटना घडण्याच्या तासभर आधीच दुसर्‍या शिफ्टची शाळा सुटल्याने 350 विद्यार्थी बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. बालज्ञान मंदिर शाळेचे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग खडकेश्वर येथील संत एकनाथ संशोधन...
     

  • June 19, 06:01
     
    औरंगाबाद - सुस्त आणि कामात सुधारणा न करणा-या परिमंडल दोनच्या अंतर्गत येणा-या सात पोलिस ठाण्यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा बरखास्त करण्यात आल्या आहेत. मंगळवारी (18 जून) रात्री साडेआठ वाजता बिनतारी संदेशाद्वारे तसे आदेश देण्यात आले. आता नव्या कर्मचा-यांना या शाखेत संधी देण्यात येणार आहे.    गुन्हे प्रकटीकरण शाखेचा मुख्य उद्देश पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात गुन्हेगारीला आळा...
     

  • June 19, 05:41
     
    औरंगाबाद - हृषीकेश-रुद्रप्रयाग रस्त्यावर कीर्तिनगर गावातील तीन रिसॉर्टमध्ये महाराष्ट्रातील 100 जण अडकले आहेत. मराठवाड्यातील भाविक सुखरूप आहेत. लातूरच्या भुतडा आणि कलंत्री कुटुंबातील सहा जण, उस्मानाबादचे दोघे, तर परभणीचे 20 यात्रेकरू सुखरूप असून नांदेडच्या दोघा भाविकांचा मात्र संपर्क होऊ शकला नाही. परभणीचे 20 यात्रेकरू गौरीकुंडमध्ये  केदारनाथला पोहोचण्यापूर्वीच परभणीचे...
     

  • June 19, 04:38
     
    औरंगाबाद - मागील 15 वर्षांत अडीचशेवर बळी घेणा-या नगर नाका ते गोलवाडी फाटा रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी लष्कर जागा देत नसल्याची टीका होत होती, परंतु लष्कराने मंगळवारी जागा हस्तांतरणाचा करार केला. या मार्गावर आधी भुयारी मार्ग होणार असून, नंतर चौपदरीकरण होणार आहे. लक्ष्मीमाता मंदिरापुढील लष्करी वसाहतींसाठी हा भुयारी मार्ग असेल. गोलवाडी रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्यास...
     

  • June 18, 11:09
     
    औरंगाबाद - आयुष्यात यश मिळवायचे असल्यास स्वत:साठी ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. जीवनाचे ध्येय ठरवले म्हणजे आयुष्यातील अर्धे यश मिळाले. ध्येयापर्यंत न पोहोचणे ही शोकांतिका नसून ध्येय नसणे ही शोकांतिका आहे, असे मत गायकवाड एज्युकेशन ग्रुपचे संचालक रामदास गायकवाड यांनी व्यक्त केले. ‘दिव्य मराठी’ आणि गायकवाड कोचिंग क्लासेस यांच्या वतीने सोमवारी (17 जून) यशवंतराव चव्हाण...
     

  • June 18, 11:03
     
     औरंगाबाद - औरंगाबाद शहरात जागोजागी नहरी आहेत. या प्रत्येक नहरीसाठी जर भारतीय पुरातत्त्व विभागाचा कायदा लावला तर शहराचा विकासच थांबेल. कारण जुन्या शहरात सर्वत्र नहरी आहेत. तेथे कोठेही बांधकाम करता येणार नाही, असे सांगत आहे त्या नहरी जतन करा, पण पुरातत्त्व विभागाचा कोणताही कायदा लावण्यास आपला विरोध असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी सांगितले. जवाहरलाल नेहरू...
     

  • June 18, 10:59
     
    औरंगाबाद - तिसरे अपत्य असतानाही शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून डॉ. विलास किर्दक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच कारणामुळे त्यांना घाटीमधून 2008 मध्ये कमी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. घाटीच्या कान-नाक-घसा विभागात अधिव्याख्याता म्हणून 2008 पर्यंत कार्यरत असलेले डॉ. किर्दक यांना तिसरे अपत्य असल्याचे समोर आल्यानंतर सेवेतून कमी करण्यात...
     

  • June 18, 10:59
     
    औरंगाबाद - रोगराई पसरू नये म्हणून पावसाळ्याआधी नाल्याची स्वच्छता आणि वॉर्डातील कचर्‍याची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक होते, परंतु मान्सून सुरू झाल्यावर गांधीनगर, जरीपुर्‍यात डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यानंतर मनपाला स्वच्छता करण्याची बुद्धी सुचली आहे. गांधीनगरातील अस्वच्छतेमुळे पीयूष कटारेला (5) डेंग्यूसदृश आजार झाल्याचे सोमवारी ‘दिव्य मराठी’त प्रकाशित झाले. त्यानंतर...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

जियाचा शेवटचा रॅम्पवॉक
बि‍किनीच्या प्रचारासाठी तिने उतरवले  चक्क कपडे!
विचित्र अपघात
IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती