June 13, 09:08
औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यात निसर्ग पर्यटनवृद्धीला मोठी संधी आहे. त्यामुळे निसर्ग पर्यटनवाढीसाठी देवराई, सातारा, म्हैसमाळ, दौलताबाद, सारोळा आणि किल्लेअंतूर या गावांचा व तेथील डोंगरांचा निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून वन विभागाकडून त्यासाठी निधीदेखील खर्च केला जात आहे. या वर्षी आणखी पायाभूत सुविधा देऊन पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न...