'क्रिकेट' भारतीय लोकांचा जीव की प्राण असलेला खेळ. परंतु, या खेळाला स्पॉट फिक्सिंगरूपी वाळवी लागल्यामुळे जगात शेखी मिरवणा-या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मान शरमेने खाली गेली आहे. श्रीसंत, चंदिला आणि चव्हाण यांच्या अटकेनंतर जी नावे आता समोर येत आहेत. ती पाहून भल्या भल्यांचे डोळे...