पुणे - ‘यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्यांना बियाणे आणि खताची कोणतीही टंचाई भासणार नाही. गरजेपेक्षा अधिक बियाणे-खताची उपलब्धता करून देण्यात आली आहे. फक्त पाऊस चांगला झाला पाहिजे,’ असा विश्वास राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
यंदा राज्यात 139 लाख...
आशय सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित समग्र गिरीश कर्नाड या महोत्सवाच्या उद्घाटन आळेकरांच्या हस्ते करण्यात आले.