
नगर - शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. परंतु सुटीत खेळण्या-बागडण्याऐवजी पाणी भरण्याचे काम मुलांना...
अकोले - अकोले तालुक्यातील 32 गावे व 89 वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावासांठी अवघ्या 15 टँकरने...
नगर - महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी तालुक्यांत पारनेरचा समावेश आहे. तालुका दुष्काळात होरपळत असताना याच...
नगर - लहू कानडे यांची कविता सामाजिक अभिसरणाची कविता आहे. ‘तळ ढवळताना’ संग्रहातील कविता नुसता विद्रोह करणा-या...
नगर: शहरातील घनकचर्याचे संकलन खासगी ठेकेदारामार्फत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापर्यंत पाच ते सहावेळा निविदा मागविल्या, पण ठेकेदारांकडून प्रत्येकवेळी निविदांना खो देण्यात आला. एकीकडे ठेकेदार मिळत नसल्याने घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले आहे, तर दुसरीकडे प्रशासन तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून वेळ मारून नेत आहे.शहरात रोज सुमारे 110 टन घनकचरा तयार होतो....
नगर: अशोक लांडे खूनप्रकरणी सध्या सशर्त जामिनावर बाहेर असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हाबंदीची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयासमोर सादर केलेल्या अर्जावरील सुनावणी आता 23 मे रोजी होणार आहे.कर्डिले यांना जिल्ह्याबाहेर राहण्याच्या अटीवर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात येता येत नाही. सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली...
नगर: आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या आनंदमेळा प्रकल्पांतर्गत पहिला उपक्रम म्हणून रविवारी (20 मे) सावेडीतील रावसाहेब पटवर्धन सभागृहात (संतकवि दासगणू काव्यनगरी) कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी साडेतीन वाजता होणार्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे असतील.ज्येष्ठ पत्रकार व संगीततज्ज्ञ डॉ. गोपाळराव मिरीकर यांच्या हस्ते ‘मानसतरंग’ या...