जाहिरात
 
अहमदनगर

पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ताफ्यातील गाडीवर नागपूर येथे झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधारास...

नगर - इच्छुक उमेदवारांमध्ये एकमत न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर, तसेच जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय...

उन्हाळ्याची सुटी गेली ‘पाण्यात’!

नगर - शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. परंतु सुटीत खेळण्या-बागडण्याऐवजी पाणी भरण्याचे काम मुलांना...

अकोले तालुक्यात विहिरींनी गाठला तळ, मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा

अकोले - अकोले तालुक्यातील 32 गावे व 89 वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावासांठी अवघ्या 15 टँकरने...
 

जलव्यवस्थापनातून त्यांनी केली दुष्काळावर मात...

नगर - महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी तालुक्यांत पारनेरचा समावेश आहे. तालुका दुष्काळात होरपळत असताना याच...

लहू कानडे यांच्या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

नगर - लहू कानडे यांची कविता सामाजिक अभिसरणाची कविता आहे. ‘तळ ढवळताना’ संग्रहातील कविता नुसता विद्रोह करणा-या...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 21, 09:39
     
    पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ताफ्यातील वाहनावर नागपूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी रविवारी (20 मे) ग्रामपंचायत कार्यालयासमोर जागर घातला. आरोपींना अटक करण्यात येत नसल्याने ग्रामस्थ सोमवारी (21 मे) तहसील कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे सरपंच जयसिंग मापारी यांनी सांगितले. नागपूर येथे सभेपूर्वी युवक काँग्रेसच्या...
     

  • May 21, 09:38
     
    संगमनेर - पोहण्यासाठी प्रवरा नदीत गेलेल्या बाप-लेकाचा वाळूतस्करांनी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी दुपारी घडली. तालुक्यातील चिखली येथे संजय गणपत हासे (42) व त्यांचा मुलगा दर्शन (16) हे  दोघे प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेले होते. संजय यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. बराच वेळ वडील पाण्यातून वर येत नसल्याचे पाहून दर्शन यानेही पाण्यात उडी...
     

  • May 21, 09:37
     
    श्रीगोंदा - बॅरेलमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा शनिवारी मृत्यू झाला. दरम्यान, पाणीटंचाईमुळेच आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप या बालकाच्या पालकांनी केला आहे.शहरात सध्या पाण्याची टंचाई आहे. साळवनदेवी भागात राहणारे मोहन गोरे व त्यांच्या पत्नीने  अडीच फूट उंचीच्या बॅरेलमध्ये 250 लिटर पाणी पिण्यासाठी म्हणून साठवून ठेवले होते. हे दोघे पती-पत्नी...
     

  • May 21, 09:36
     
    नगर - शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच नाणेटंचाईने डोके वर काढले आहे. दुकानदारांसह इतर व्यावसायिकांनी नाणेटंचाईवर चॉकलेटचा तोडगा काढला असला तरी सर्वसामान्य ग्राहकांना मात्र याचा फटका बसत आहे.सध्या बाजारपेठेत सर्वत्र सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने ग्राहकांना मोठ्या डोकेदुखीस सामोरे जावे लागत आहे. सुट्या पैशांऐवजी दुकानदार चॉकलेट देतात. गरज नसताना ग्राहकांना...
     

  • May 21, 09:35
     
    कर्जत - तालुक्यातील दुरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या सातव वस्ती येथे पाच लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाने मंजुरी दिली. मात्र, तहसील कार्यालयाकडून  योजनेच्या जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने ही योजना रखडली आहे. केवळ पत्र न मिळाल्याने योजनेचा निधी परत जाण्याची भीती ग्रामस्थांनी  व्यक्त केली आहे.सातव वस्ती येथे पाण्याच्या टाकीसाठी ग्रामस्थ...
     

  • May 21, 09:34
     
    जामखेड - तालुक्यातील खर्डा येथे शासनातर्फे भारत निर्माण योजनेअंतर्गत 72 लाख रुपये खर्चाची पाणी योजना मंजूर झाली, परंतु योजनेचे काम होत असतानाच गावातील काही नागरिकांनी योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. तथापि, पाणीपुरवठा समितीने या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून फक्त आपणास विरोध करण्यासाठी ही याचिका दाखल...
     

  • May 20, 10:56
     
    नगर: शहरातील घनकचर्‍याचे संकलन खासगी ठेकेदारामार्फत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापर्यंत पाच ते सहावेळा निविदा मागविल्या, पण ठेकेदारांकडून प्रत्येकवेळी निविदांना खो देण्यात आला. एकीकडे ठेकेदार मिळत नसल्याने घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले आहे, तर दुसरीकडे प्रशासन तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून वेळ मारून नेत आहे.शहरात रोज सुमारे 110 टन घनकचरा तयार होतो....
     

  • May 20, 10:50
     
    नगर: अशोक लांडे खूनप्रकरणी सध्या सशर्त जामिनावर बाहेर असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हाबंदीची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयासमोर सादर केलेल्या अर्जावरील सुनावणी आता 23 मे रोजी होणार आहे.कर्डिले यांना जिल्ह्याबाहेर राहण्याच्या अटीवर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात येता येत नाही. सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली...
     

  • May 20, 10:47
     
    नगर: आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या आनंदमेळा प्रकल्पांतर्गत पहिला उपक्रम म्हणून रविवारी (20 मे) सावेडीतील रावसाहेब पटवर्धन सभागृहात (संतकवि दासगणू काव्यनगरी) कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी साडेतीन वाजता होणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे असतील.ज्येष्ठ पत्रकार व संगीततज्ज्ञ डॉ. गोपाळराव मिरीकर यांच्या हस्ते ‘मानसतरंग’ या...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा