नवी दिल्ली - टू जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात कॅगने 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. ही बाब सरकारला मान्य नसून केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी याप्रकरणी नियंत्रक आणि महालेखापाल विनोद राय यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. तिवारी यांनी म्हटले की, स्पेक्ट्रमच्या...