जाहिरात
 
तंत्र-मंत्र

व्यवसायात सारखा तोटा होणे, पैश्याच्या व्यर्थ खर्च होणे, महागाची वस्तू हरवणे या सर्व गोष्टी एकच संकेत देतात की,...

काळ भैरव हा महादेवाच्या अनेक अवतारांमधील एक अवतार आहे . काळ भैरवाचे एक रुप आहे बटूक भैरव. तंत्र शास्त्रानुसार...

तुमचे भाग्य चमकेल ; करा सूर्य ग्रहणाच्या दिवशी हा उपाय

सूर्यग्रहणाच्या दिवशी मध्यरात्री 20-21 मे रोजी मध्यरात्री खाली दिलेला उपाय केल्यास तुमचे जीवन सुखी होण्यास मदत...

का करावा शनि जयंतीच्या दिवशी हा उपाय

येत्या 20 मे रोजी रविवारी शनि जयंती आहे. या दिवशी शनि पाताळ क्रियेचा उपाय केल्याने तुम्ही शनिदोषापासून मुक्ती...
 

जाणूण घ्या पिंपळाच्या झाडाचे महत्व

हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खुप पवित्र मानण्यात आले आहे. असे मानले जाते की, ज्या घरात पिपळाचे झाड असते त्या...

बढतीसाठी सूर्यग्रहणाच्या दिवशी करा हा साधा सरळ उपाय

प्रत्येक व्यक्तीच्या कामावर त्याची बढती अवलंबून असते. पण, बर्‍याच वेळॆस भरपूर मेहनत घेवून देखील योग्य...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 15, 12:14
     
    येत्या रविवारी शनि जयंती आहे. धर्म शास्त्रानुसार या दिवशी शनि दोष कमी करण्यासाठी उत्तम दिवस मानला गेला आहे. या दिवशी खाली दिलेले उपाय केल्याने अशुभ प्रभाव कमी होउन जीवनात सुख-शांती येण्यास मदत होईल.उपाय - 1. शेंड्या असलेले 11 नारळ घ्या . एक-एक करून सगळे नारळ उजव्या हातात पकडा आणि उजव्या कानापासून डाव्याबाजूने 21 वेळा फिरवून नंतर दोन्ही हातांनी पाण्यात सोडून द्या. 2. सव्वा मिटर...
     

  • May 14, 02:08
     
    सुख आणि समृद्धी मिळावी असे प्रत्येकाला वाटत असतं. मनुष्याला जीवनात सुख आणि समृद्धी मिळवी, यासाठी ज्योतिषशास्त्रात बरेचसे उपाय सांगितले आहेत. ते उपाय खालीलप्रमाणे...>घरातील प्रत्येक सदस्यांना सूर्योदयाच्या आधी झोपेतून उठावे. सर्वविधी आटोपून सूर्याचे दर्शन घ्यावे. मोठ्याने गायत्री मंत्राचा जप करावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. तसेच घरात समृद्धी नांदते.>...
     

  • May 13, 02:31
     
    शनि जयंती येत्या 20 मे रविवार रोजी आहे. ज्या व्यक्तींची साडेसाती चालू आहे अशा लोकांनी या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी खाली दिलेले उपाय केल्याने शुभ फळ मिळण्यास मदत होईल.उपाय -- काळ्या रंगाच्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घालावी.- हनुमानाला तिळाचे तेल,सिंधूर , उडद आणि धोतर्‍याच्या फुलाची माळ घालावी.- जर शनि अशुभ असेल तर निळ्या रंगाचे कपडे घालू नये.- गरीबांना शनिशी...
     

  • May 12, 01:27
     
    प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाच्या अडचणी असतात. या अडचणी दुर करण्यासाठी ग्रहणाच्या दिवशी काही खास तंत्र प्रयोग केल्याने विशेष लाभ मिळण्यास मदत होते. येत्या 20 मे रविवार रोजी कंकणाकृति सुर्य ग्रहण आहे. या दिवशी खाली दिलेल्या मंत्राचा जप केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.उपाय -ग्रहणाच्या दिवशी स्नान करून स्वछ निळे अथवा पांढरे कपडे घालून पूर्व दिशेला तोंड करून निळ्या...
     

  • May 9, 04:37
     
    कलियुगात हनुमानाला चिरंजीव मानले गेले आहे. धर्मशास्त्रानुसार हनुमानाच्या केवळ नामस्मरणाने दुषित हवा, भूत-प्रेत बाधा मनुष्याच्या जवळ येत नाहीत. त्यामुळे असे म्हणतात की... भूत-प्रेत निकट नहीं आवे, हनुमान जो नाम सुनावे।भारतात हनुमानाचे अनेक चमत्कारिक मंदिरे आहेत, जिथे दररोज लाखो भाविक जमा होतात. राजस्थानात असेच एक मंदिर आहे, मेहंदीपुर बालाजी मंदिर. या मंदिराचे वैशिष्ठ असे आहे...
     

  • May 7, 11:03
     
    तुमचे अनेक शत्रू आहेत का? जे सतत तुमचे वाईट करण्याच्या विचारात असतात. तुम्हाला नेहमी तुमचे शत्रू काहीतरी वाईट करण्याची भीती वाटत राहते का? जर असे असेल तर खाली दिलेल्या मंत्राचा विधिवत जप केल्याने तुम्हाला तुमच्या शत्रूंची भीती वाटणार नाही. मंत्रमर्कटेश महोत्साह सर्वशोकविनाशन।शत्रून संहर मां रक्ष श्रियं दापय मे प्रभो।। जप विधी -- सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे...
     

  • May 6, 01:49
     
    पैश्याची प्राप्ती तेव्हांच होऊ शकते जेंव्हा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल. लक्ष्मीची कृपा नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला पैसा प्राप्त होणार नाही. तंत्र  शास्त्रात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत. त्यामधील एक उपाय खाली सांगितला आहे. हा उपाय केल्याने तुमचा सर्व इच्छा पूर्ण होतील.उपाय - शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेला सकाळी...
     

  • May 5, 01:07
     
    मुलीचे वय वाढत चालले आहे? लग्न जमण्यात अडचणी निर्माण होत आहेत? तर चिंता करू नका आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. उपायज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक रंगाचा व्यक्तीवर विशेष प्रभाव पडतो. प्रत्येक रंग एका विशिष्ट देवाला प्रिय असतो. पिवळा रंग बृहस्पती देवाला अधिक प्रिय आहे असे मानले जाते. ज्योतिष्य शास्त्रानुसार जोपर्यंत देवगुरु...
     

  • May 4, 12:57
     
    सध्याच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. नोकरी नसेल तर समाजात तसेच घरातही मान-सन्मान मिळत नाही. जर तुम्हीही रोजगार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात आणि रोजगार मिळत नसेल तर निराश होऊ नका. खाली दिलेला उपाय केल्याने लवकरच तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल.उपाय - हा उपाय सोमवारपासून सुरु करा. सामोवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म झाल्यानंतर घराजवळील महादेवाच्या मंदिरात...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा