आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात विविध भागात झालेल्या वादळी पावसाचा गहू पिकाला फटका बसला आहे. ऐन काढणीच्या कालावधीतच वादळासह आलेल्या पावसामुळे शेतातील पिके आडवी झाली आहेत.
तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोग पडत आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.