आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखर्च वाढला आणि उत्पादनाला बाजारभाव नसल्याने संकटात सापडलेल्या बोर्डी येथील शेतकऱ्याने एक हेक्टर वांग्यांच्या शेतात गुरे सोडली आहेत.
प्रदीप ताडे यांनी एक हेक्टर शेतामध्ये वांग्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी महागडे रासायनिक खते आणि कीटकनाशकाची फवारणी केली होती. सध्या वांगी लागण्यास सुरुवात झाल्यानंतर खर्चानुसार बाजारभाव नसल्याने खर्च निघणार नाही, हे त्यांना कळल्यानंतर संकटात सापडलेल्या ताडे यांनी नाइलाजास्तव पिकात गुरे सोडली आहेत. वाढत्या रासायनिक खताच्या किमती कमी करून आपल्याला सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.