आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला २ मार्च पासून सुरूवात झाली. जिल्ह्यात विविध केंद्रांवर विद्यार्थी अर्धा ते पाऊण तासाप र्वीच दाखल झाले होते. सर्वच परीक्षा केंद्रांवर भाषेचा पहिला पेपर शांततेत झाला. जिल्ह्यात कुठेही गैरप्रकार आढ ला नसल् याची माहिती अमरवती बोर्डाच्या सूत्रांनी दिली.
दहावी बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी विविध केंद्रांवर बंदोबस्त करण्यात आला आहे. विद्यार थ्यांची चेकिंग करून, पथका च्या माध्य मातून लक्ष ठेऊन परीक्षा घेण्यात येत आहेत. बारावीनंतर आता गुरुवारपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेलाही प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील १२१ परीक्षा केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून २५ हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दरम्यान, पहिला दिवस आणि परीक्षा केंद्रांवरील वातावरण पासून प्रारंभीचे दडपण विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.