आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात मागील काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. वीजपुरवठा केव्हा खंडित होईल याचा नेम राहिलेला नाही. या विषयी विद्युत कंपनीच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर मिळत नाही.
वीज गुल होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.