आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावक्फ बोर्डाचे सदस्य समीर काझी यांनी प्रलंबीत असलेल्या मुतवल्लींच्या ६५ प्रकरणावर निर्णय घेत हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हा सहसचिव हाजी जाकेर यांनी समीर काझी यांचा सत्कार करून आभार मानले.
नागपूर येथे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्य बीड येथील समीर काझी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सत्कार प्रसंगी सय्यद फिरोज अली यांच्यासह शेख मोसीन, रहिम शेख, जुनेद शेख यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.