आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना शहरासह जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांनी काेणालाही ओटीपी सांगू नये, मोबाइलवर आलेल्या लिंक ओपन करू नये, नवीन अॅपमध्ये आपली गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केल्या जात आहे.
दरम्यान, सायबर गुन्ह्यांबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केल्या जात आहे. याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन केल्या जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.