आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक गणिते बिघडल्याची खंत:63 कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांजणगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे घरची आर्थिक गणिते बिघडल्याची खंत कर्मचारी व्यक्त करत आहेत. सदरील ग्रामपंचायतीमध्ये ६३ कर्मचारी व कामगार आहेत. पूर्वीप्रमाणे एमआयडीसी प्रशासनाने १०० टक्के कर गोळा व खर्च करण्याचा अधिकार त्या-त्या ग्रामपंचायतीला दिला, तर थकीत वेतन किंवा रहिवासी नागरिकांना सुविधा, विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला अडचणी येणार नाही असे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले. नोव्हेंबरपासून ते जानेवारीचे वेतन थकले आहे.

बातम्या आणखी आहेत...