आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीएमव्हीमुळे चिनावल, कुंभारखेडा, गौरखेडा शिवारातील केळी बागा बाधित झाल्या आहेत. प्रामुख्याने जुलै व ऑगस्टमध्ये लागवड झालेल्या केळीवर हा प्रादुर्भाव आहे.
त्यामुळे कुंभारखेडा व गौरखेडा शिवारातील शेतकरी राजेश वामन महाजन यांनी ५ हजार, सोपान भिका महाजन यांनी ४ हजार, गोपाळ देवचंद पाटील, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्येकी ६ हजार, विजय राणे यांना ४ हजार केळी रोपे उपटून फेकावी लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.