आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध भागातील जलवाहिन्यांना गळती लागली आहे. त्यामुळे महापौर प्रतिभा चौधरी यांनी आठ दिवसांत गळत्या दुरुस्तीची सूचना केली हाेती. त्यानुसार आत्तापर्यंत ३५ ते ४० जलवाहिन्यांच्या गळत्या थांबवण्यात आल्या आहे.
महापौर प्रतिभा चौधरी यांनी पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी आठ दिवसांत जलवाहिन्यांना लागलेल्या गळत्या थांबवण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाने जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू केली आहे. दाेन ते तीन दिवसांत ३५ ते ४० गळत्या थांबवण्यता आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.