आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाेन्ही तालुक्यात बुधवारी संध्याकाळनंतर जाेरदार पाऊस झाला. यामुळे तारा तुटल्याने वीजपुरवठाही रात्री उशीरापर्यंत खंडित झाला हाेता.या पावसामुळे शेतमालाचे माेठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त हाेत आहे.
गेल्या दाेन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसाची धास्ती बाळगून शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्याचे प्रयत्न सुरू ठेवले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.