आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानगळ:आकाशाची ओढ सरली, उरली धरणीची माया, पान पान उतरू आलं, विरळ झाली छाया

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : नितीन पाटील, नंदुरबार‎ - Divya Marathi
छाया : नितीन पाटील, नंदुरबार‎

सातपुड्याच्या‎ कुशीतील थंड हवेचे ठिकाणी‎ तोरणामाळला जाताना रस्त्याच्या‎ दुतर्फा असेलल्या वृक्षांची पानगळ‎ सुरू झाली आहे. साधारणपणे‎ डिसेंबर अखेरपासून ही पानगळ‎ पाहायला मिळते. जानेवारी आणि‎ फेब्रुवारीत त्याचे प्रमाण भरपूर वाढते‎ सध्या अनेक पर्यटकांची पावले ही‎ तोरणाळच्या दिसेने जात आहे.‎ त्यामुळे राणीपूर ते तोरमाळ या ७ ते‎ ८ किलोमीटरच्या रस्त्यावरील‎ अल्हाददायक वातवणाने मन प्रसन्न‎ होत आहे. त्यात पान गळची ही‎ सळसळ ही विशेष करून पर्यटकांचे‎ मनमोहन घेत आहे.

पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था‎
पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था असल्याने . तोरणमाळ‎ रस्त्यावर पानगळ होताना दिसत आहे. ही वृक्षांची अवस्था असली तरी हे‎ पानगळ नैसर्गिक अनुभूती देत आहे. म्हणूनच या रस्त्यावरून जाताना एक‎ कविने म्हटल्या प्रमाणे आकाशाची ओढ सरली, उरली धरणीची माया पान‎ पान उतरू आलं, विरळ झाली छाया.. असा अनुभव पर्यटक घेत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...