आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
श्रमिक रेल्वेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. रेल्वे राज्यातील मजुरांसाठी पुरेशा गाड्या देत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी रविवारी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला पलटवार देत रेल्वेमंत्र्यांनी रविवारी संध्याकाळी 7 ते 12 या वेळेत 9 वेळा ट्वीट करून महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली, परंतु त्याबाबत तपशील मिळाला नाही. पहाटे 2 वाजता गोयल यांनी 10वे ट्वीट करत सांगितले की 125 गाड्यांची यादी मागविली होती. परंतु केवळ 46 गाड्यापुरतीच माहिती प्राप्त झाली.गोयल यांनी संध्याकाळी 7.14 वाजता प्रथम एकत्र 3 ट्विट केले. उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी टोला लगावला. गोयल म्हणाले- गाड्या स्टेशनवर आल्या की रिक्त परतणार नाहीत अशी आशा करतो.
49 मिनिटांनंतर चौथे ट्वीट
सभी निर्धारित जानकारी जैसे, कहाँ से ट्रेन चलेगी, यात्रियों की ट्रेनों के हिसाब से सूची, उनका मेडिकल सर्टिफ़िकेट और कहाँ ट्रेन जानी है, यह सब सूचना अगले एक घंटे में मध्य रेलवे के महाप्रबंधक को पहुँचाने की कृपा करे, जिससे हम ट्रेनों की योजना समय पर कर सके।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2020
53 मिनिटांनंतर पुन्हा 2 ट्वीट
1 तास 2 मिनिटांनंतर 7 वे ट्वीट
Sadly, it has been 1.5 hours but Maharashtra Govt. has been unable to give required information about tomorrow's planned 125 trains to GM of Central Railway. Planning takes time & we do not want train to stand empty at the stations, so it's impossible to plan without full details
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2020
16 मिनिटांनंतर पुन्हा 2 ट्वीट
2 तासानंतर रात्री 2.11 वाजता 10 वे ट्वीट
Where is the list for 125 trains from Maharashtra? As of 2am, received list of only 46 trains of which 5 are to West Bengal and Odisha which cannot operate due to cyclone Amphan.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2020
We are notifying only 41 trains for today despite being prepared for 125 !!!
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.