आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामांडस चक्रीवादळामुळे मराठवाड्यात तीन दिवस पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळ विरले असून वेल्लोरजवळ तीव्र दाब क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. ते नैऋत्येकडे झुकले असल्याने विदर्भ वगळता मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांत सोमवार आणि मंगळवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
थंडी वाढली : उत्तरेकडून वाहणाऱ्या कोरड्या गार वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. शनिवारी ओझर येथे नीचांकी ४.९, औरंगाबादेत ७.५,नाशिक येथे १०.४ से. तापमानाची नोंद झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.